शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणमध्ये तख्त पालटले...! इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने घेतला देशाचा ताबा; अब्बास अराघची बाजुला पडले 
2
नाशिक TCS प्रकरण: निदा खान बेपत्ता, जामीन अर्जावर कोर्टात काय घडले? 
3
नेपाळमध्ये राहणं झालं महाग! बालेन सरकारचा 'तो' एक नियम आणि ५० लाख मधेशींची झोप उडाली!
4
TCS कांड: "'प्लेयर', 'झिरो फिगर', तुझ्या शारीरिक गरजा...!" शाहरुख, रजा, आसिफच्या कृत्यानं पीडिता हादरली; एकदा तर...
5
Video: धावत्या ट्रॅव्हलमध्ये शिरला, चालकाला सपासप कानाखाली मारल्या; नवी मुंबईत आरटीओ अधिकाऱ्याची दबंगगिरी 
6
Deepa Bhati : 'ती' जिंकली! ३ मुलांची आई लग्नाच्या १८ वर्षांनंतर झाली अधिकारी; टोमणे मारणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर
7
छत्तीसगडमध्ये चार्टर्ड विमान डोंगररांगांना धडकले; विमानाचा भीषण स्फोट, Video...
8
पॅन कार्डचा खेळ अन् डिलिव्हरी बॉयचं आयुष्य झालं नरक; ९.५ कोटींच्या कंपनीचा मालक पाहून पोलीसही चक्रावले!
9
जपानच्या किनाऱ्यावर बोटींची पळापळ...! खोल समुद्रात जाण्यासाठी एकामागोमाग एक, मोठी रांग,  १० फूट उंच त्सुनामीचा इशारा
10
तीन वर्षाच्या लेकीचा होता वाढदिवस, आई वडिलांसह चिमुकलीचा घरात मिळाला मृतदेह; पोलिसांनी सांगितलं काय घडलं? 
11
Video - हौसेला मोल नाही! ७४ वर्षांच्या 'आजी'चा स्वॅग; न घाबरता केलं पॅराग्लाइडिंग, म्हणाल्या...
12
Jammu Accident : २१ निष्पापांचा बळी घेणाऱ्या 'त्या' बसवर होते ८ चालान; उधमपूर अपघाताची इनसाईड स्टोरी!
13
जर्मनीसोबत ₹९०,००० कोटींचा संरक्षण करार; भारतासाठी का महत्वाचा आहे Project-75I..?
14
MI Playoff Scenario : मुंबई इंडियन्स प्लेऑफ्सच्या शर्यतीत टिकेल? जाणून घ्या त्यांच्यासमोरील समीकरण?
15
IPL 2026: वैभव सूर्यवंशी खरंच रडला? सामना संपल्यानंतरच्या एका Video मुळे रंगलीये तुफान चर्चा
16
कामाची गोष्ट! तुम्हीही फोनच्या कव्हरमध्ये पैसे ठेवता? आताच व्हा सावध, सवय ठरेल जीवघेणी
17
सुभाषचंद्र बोस यांना 'राष्ट्रपुत्र' म्हणून घोषित करण्यात यावे! याचिकेवर सर्वोच्च न्यायालय संतप्त; म्हणाले...
18
Dharashiv Crime: 'तुझा काटाच काढतो', २० वर्षाच्या सुजितची काकानेच जमिनीच्या वादातून केली हत्या
19
"बायडन असो वा ट्रम्प, अमेरिकेचं वागणं सारखंच"; इराणने झिडकारला चर्चेचा प्रस्ताव; नेमकं कारण काय?
20
Numerology: शांत, अबोल तरी आत्मविश्वासाने परिपूर्ण असतात 'या' जन्मतारखेच्या व्यक्ती; पण....
Daily Top 2Weekly Top 5

चामोर्शी तालुक्यात ४०० शेतकरी वीज जोडणीच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:26 IST

येनापूरच्या महावितरण कार्यालयाकडे परिसरातील जवळपास ४०० शेतकऱ्यांनी शेतातील वीज जोडणीसाठी एप्रिल २०१८ पासून अर्ज केले. त्यानंतर शेतकरी वारंवार जाऊन ...

येनापूरच्या महावितरण कार्यालयाकडे परिसरातील जवळपास ४०० शेतकऱ्यांनी शेतातील वीज जोडणीसाठी एप्रिल २०१८ पासून अर्ज केले. त्यानंतर शेतकरी वारंवार जाऊन विचारणा करू लागले. मात्र लॉकडाऊनचे कारण सांगून शेतकऱ्यांना आल्या पावली परत पाठविले जात आहे.

(बॉक्स)

उत्पन्नावर परिणाम

या परिसरात कोरडवाहू जमिनीत कपाशी पिकांसोबत, भाजीपाला पिकाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. मात्र शेतातील पिकाला पाणी देण्याची सोय उपलब्ध नसल्याने अनेक शेतकरी पीक लागवड करूनही अपेक्षित उत्पन्न घेऊ शकत नाही. महावितरण कंपनीने याची तत्काळ दखल घ्यावी अशी मागणी निखाडे व जक्कूलवार यांनी केली आहे.

(बॉक्स)

धरण उशारा, कोरड घशाला

आज दोन वर्षे झाली तरी अजूनही वीज जोडणी झाली नसल्याने शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना मोठी अडचण निर्माण झाली आहे. ही परिस्थिती केवळ येनापूर परिसरातील नाही तर संपूर्ण तालुक्यातील शेतकऱ्यांची आहे. एकीकडे शेतकऱ्यांना सिंचनाची सोय व्हावी व त्यांच्या उत्पन्नात वाढ होऊन त्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी प्रयत्न केले जातात. मात्र वीज कंपनीच्या आडमुठ्या धोरणामुळे शेतकऱ्यांना शेतातील विहीर व बोअरवेलमधील पाण्याचा योग्य पद्धतीने वापर करता येत नाही. त्यामुळे 'धरण उशाला, कोरड घशाला' अशी शेतकऱ्यांची अवस्था झाली आहे.