एएफसी चषकात भारतीय फुटबॉल संघाने केलेली कामगिरी उत्कृष्ट होती. भारतीय फुटबॉलचा स्तरही उंचावत आहे. परंतु, भारताने केवळ पाकिस्तान, श्रीलंका, मालदिव, बांगलादेश या आशियाई देशांबरोबर खेळून चालणार नाही. ...
बहरिनकडून ०-१ ने पराभव पत्करावा लागल्यानंतर भारतीय फुटबॉल संघ आशिया चषक स्पर्धेबाहेर पडला. अ गटाच्या अखेरच्या सामन्यात निर्धारित वेळेत गोल झाला नाही. ...