पाणी पिण्याचे अनेक फायदे आपल्याला माहित असतील. त्यामुळे तुम्ही हवं तितकं पाणी पिऊ शकता. पण मित्रांनो असे काही पदार्थ आहेत जे खाल्ल्यानंतर अजिबात पाणी पिऊ नका. ...
कच्च्या भाज्या खाल्ल्याने भाज्यांमधील पोषकतत्व व फायबर थेट शरीराला मिळते असा समज आहे. आयुर्वेदिक डॉक्टरांच्या मते कच्च्या भाज्या शरीराला अपायकारक ठरू शकतात. ...
अॅल्युलोज एकाप्रकारची साखर असते जी फळांमध्ये असते. याच वैज्ञानिक नाव सुक्रोझ असे असते. यामध्ये कॅलरीज अगदीच कमी असतात. अॅल्युलोजमुळे वजन कमी राहते सोबत डायबेटीज, हार्ट प्रॉब्लेमवरही नियंत्रण राहते. ...
लापशीच्या हलव्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. कोरोनाकाळात आपण रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी प्रयत्न करत असाल तर लापशीचा हलवा तुमच्यासाठी उत्तम उपाय आहे. ...