How to stay healthy :आजार बरा करण्यासाठी वनस्पती वापरणे हे इतर औषध घेण्यापेक्षा सुरक्षित आहे. परंतु जर त्यांचा उपयोग बर्याच काळासाठी केला गेला तर ते शरीरास हानी पोहोचवू शकतात. ...
आपण फळे खाल्ल्यानंतर फळांच्या साली फेकुन देतो. मात्र, याच फळांच्या साली बहुगुणी असतात. त्या आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. या सालींमुळे आपण अनेक रोगांपासून दूरही राहु शकतो. ...
त्यामुळे डायबेटीज रुग्णांनी खायच काय असा प्रश्न पडतो? घरच्यांनाही त्यांची चिंता असते म्हणून फार विचार करूनच अन्नपदार्थ बनवावे लागतात. त्यामुळे डायबेटीस रुग्ण बिनधास्त खाऊ शकतील असे पदार्थ आज आपण पाहणार आहोत. ...
अनेक अन्न घटक आहेत जे एकत्र खाल्ल्यानं त्याचे दुष्परिणाम होतात. त्या यादीत काकडी आणि टमाटा हेदेखील आहेत. काकडी आणि टमाटा एकत्र खाणं म्हणजे विष असं समजलं जातं. ते का? ...
कैरीचं सरबत, पन्हं हे लोकप्रिय आहेच पण कैरीचा समावेश आहारात चटणीपासून आमटीपर्यंत आणि लोणच्यापासून सलाडपर्यंत अनेक प्रकारे करता येतो. कैरीमुळे जीभेची आणि निरोगी आरोग्याची गरज एकाच वेळी भागवता येते. ...
काढ्यामध्ये वापरले जाणारे पदार्थ हे शरीरासाठी गरम असतात. त्यामुळे काढा उन्हाळ्याच्या हंगामात पिणे योग्य की अयोग्य? असा प्रश्न पडतो. यावर तज्ज्ञ काय बोलतात हे जाणून घेणं आवश्यक आहे. ...
उकडलेले अन्नपदार्थ खाण्याचे फायदे अनेक आहेत. जर पदार्थ योग्य पद्धतीने आणि योग्य प्रमाणात उकडलेला असेल तर त्याचा फायदाच होतो. आम्ही आता तुम्हाला अशा पदार्थांची यादी देणार आहोत जे उकडून खाल्ल्याने तुमच्या शरीराला भरपूर फायदा होतो. ...
आपल्या शरीरासाठी अत्यंत जरुरीचे असतात ते प्रोटीन. सोयाबीन हा असा पदार्थ आहे ज्यात प्रोटीन भरपूर प्रमाणात असतात. तसेच सोयाबीनमध्ये व्हिटॅमिन बी,ई,मिनरल्स आणि अॅमीनो अॅसिड्स हे घटक भरपूर प्रमाणात असतात ...