Kitchen Tips कधी झाकणं व्यवस्थित लावलं जात नाही तर कधी हात ओले असतात. त्यामुळे डब्याचे पदार्थ खराब होतात. कधी मसाल्यांना बुरशी लागते तर कधी गुठळ्या होतात: ...
बिर्यानी करताना अनेकींचं गणित कुठे तरी चुकतं. मग कुठे बिर्यानी चवीत फसते तर कुठे पाण्याचं प्रमाण चुकल्यानं तिची खिचडी होते. असं होवू नये म्हणून बिर्यानी करताना हे सात नियम पाळा आणि परफेक्ट बिर्यानी तयार करा! ...
Food Tips : चांगलं चघळण्यामुळे, आपल्या शरीराला अन्न लागतं आणि आपण देखील कमी खातो. आता आपण किती वेळा अन्न चावायला पाहिजे हा प्रश्न आहे. तर मग याबद्दल जाणून घ्या तज्ञ काय म्हणतात जाणून घेऊया. ...
पावसाळा म्हणजे चहाची आवड हक्कानं भागवून घेण्याचा काळ. तेव्हा फक्त आलं, गवती चहा किंवा चहा मसाला एवढ्याच चहाच्या चवींमधे का अडकून राहावं? पावसाळ्यात चहाची आवड चवीचवीनं साजरी करण्यासाठी सात प्रकारचे चहा करता येतात. ...
Kitchen Tips : पुदिन्याला व्यवस्थित साठवून ठेवून तुम्ही दीर्घकाळ त्याचा वापर करू शकता. याशिवाय त्याचा वास फ्रिजमधल्या इतर पदार्थांचा येऊ नये याचीही तुम्हाला काळजी घ्यावी लागेल. ...
साबुदाणा पोहे हा एक नाश्त्यासाठीचा एक भन्नाट पदार्थ आहे. उपवास सोडून साबुदाणा खायचा असेल आणि तोही वेगळ्या चवीचा तर मग साबुदाणा पोहे करा. मस्त लागतात. यात आपले नेहेमीचे पोहे नसतात. पण साबुदाणा पोहे हे आपल्या आवडीच्या पोह्यांच्या तोडीस तोड होतात. ...
काही लोकांना असं वाटते की भाज्यांप्रमाणे फळे फ्रिजमध्ये ठेवल्यास ते फार काळ ताजे राहतील आणि खराब होणार नाहीत. पण तसं मुळीच नाही. मात्र सर्व फळे फ्रिजमध्ये ठेवणे चुकीचे ठरु शकते. फळे फ्रिजमध्ये ठेवल्यामुळे बहुतेक फळे खराब होतात किंवा आरोग्यास हानिकारक ...
उपवासाला भगर, थालीपिठ यांच्यासोबत खाण्यास किंवा नुसतीच खाण्यास बटाट्याची कढी करावी. ही कढी करण्यास अत्यंत सोपी आहे. ती इतकी रुचकर लागते की प्रत्येक उपवासाला ही कढी खाण्यची इच्छा नक्की होईल. ...