या कारवाईनंतर एक प्रश्न अनेकांच्या मनात आहे, तो म्हणजे, अमेरिकेने ओसामाला संपवल्यानंतर, त्याच्या बायका-पोरांचे काय झाले? यासंदर्भात, पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांचे माजी प्रवक्ते फरहतुल्ला बाबर यांनी त्यांच्या पुस्तकात सांगितले आहे. ...
पंतप्रधान मोदींचे विमान ज्यावेळी इम्फाळ विमानतळावर उतरले, तेव्हा तेथे मुसळधार पाऊस सुरू होता. हवामान एवढे खराब होते की, चुडाचांदपूरचे हेलिकॉप्टर उड्डाण रद्द करावे लागले... ...
...यामुळे त्यांनीही जनतेच्या तक्रारी धैर्याने ऐकायला हव्यात आणि त्या तर्कसंगतपणे सोडवल्या हव्यात, असे योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे. ते शनिवारी एका कार्यक्रमात बोलत होते. ...