आशिया चषक क्रिकेट स्पर्धेच्या चार दशकांच्या इतिहासात जे पहिल्यांदा घडले नाही, ते आता काही तासांनंतर होणार आहे. भारत-पाकिस्तान या स्पर्धेच्या फायनलमध्ये प्रथमच आमनेसामने येत आहेत. ...
"या संकटावर आम्ही योग्य निर्णय घेऊ. यामध्ये कुणीही राजकारण करण्याची आवश्यकता नाही. ही वेळ राजकारण करण्याची नाही. शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याची ही वेळ आहे." ...
या दुर्घटनेमुळे विजयला आपले भाषण अर्ध्यावर थांबवावे लागले. त्याने मंचावरून शांतता राखण्याचे आणि रुग्णवाहिकेसाठी रस्ता मोकळा करून देण्याचे आवाहन केले. ...
हिंदू सणांदरम्यान अशांतता निर्माण करणाऱ्यांसंदर्भात बोलताना ते म्हणाले, "सण म्हणजे उत्साह आणि एकतेची वेळ. हिंदू कुटुंब आपली संपत्ती खर्चून समाजाच्या आनंदात सहभागी होतात. भेदभाव करत नाहीत. अशा वेळी रस्त्यावरील प्रदर्शन आणि उपद्रव खपवून घेतले जाणार नाह ...