नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
Rain Update : पश्चिम आणि ईशान्य भारतावरही हवामानाचा परिणाम होईल. गोवा, महाराष्ट्र, सौराष्ट्र आणि कच्छमध्ये ३ ऑक्टोबरपर्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. २९ सप्टेंबर रोजी सौराष्ट्र आणि कच्छमध्ये खूप मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. ...
दिल्ली पोलिसांनी स्वामी चैतन्यानंद सरस्वती यांना अटक केल्यानंतर त्यांची खरी ओळख उघड केली आहे. त्यांच्याकडून दोन बनावट व्हिजिटिंग कार्ड आणि ओळखपत्रे जप्त करण्यात आली आहेत. ...
IND vs PAK Final, Asia Cup 2025 Marathi : आशिया कपच्या ४१ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच भारत आणि पाकिस्तान अंतिम फेरीत पोहोचले आहेत. गेल्या १८ वर्षांत भारत आणि पाकिस्तान अंतिम सामन्यात कधीही एकमेकांविरुद्ध खेळले नाहीत. त्यामुळे, आजचा सामना केवळ आशि ...
PM Kisan Scheme : कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने सांगितले की, पंजाब, हरियाणा आणि हिमाचल प्रदेशातील २७ लाखांहून अधिक शेतकऱ्यांना ५४० कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम हस्तांतरित करण्यात आली आहे. आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कधी? असा प्रश्न उपस्थित ह ...
IND vs PAK Final, Asia Cup 2025 Marathi : आशिया कप २०२५ च्या भारत-पाकिस्तान फायनलमध्ये क्रिकेट मैदानापलीकडे नवा वाद निर्माण झाला आहे. ACC अध्यक्ष मोहसिन नक्वी आणि भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव यांच्यातील तणावामुळे पारितोषिक वितरण सोहळ्याची उत्सुकता ...
Rule Change : सप्टेंबर महिना संपत आला असून, १ ऑक्टोबर २०२५ पासून नवीन महिन्याची सुरुवात अनेक मोठे आर्थिक आणि नियामक बदल घेऊन येत आहे. एलपीजी सिलेंडरच्या किमतींपासून ते पेन्शन, रेल्वे बुकिंग आणि बँकांच्या सुट्ट्यांपर्यंत अनेक नियमांमधील बदल थेट सामान् ...
IND vs PAK Asia Cup 2025 Final: भारत विरुद्ध पाकिस्तान, आशिया कप २०२५ फायनल! बुमराह आणि शिवम दुबे संघात परतले आहेत, पण हार्दिक पांड्या खेळणार का? जाणून घ्या भारताची संभाव्य विजयी XI. तुम्हाला काय वाटतं, कोण जिंकणार? ...
एका खाजगी व्यवस्थापन संस्थेतील विद्यार्थिनींचा लैंगिक छळ केल्याचा आरोप असलेल्या स्वामी चैतन्यानंद सरस्वती यांना अटक करण्यात आली आहे. त्यांना आग्रा येथील एका हॉटेलमधून अटक करण्यात आली. ...
विजय थालापती यांच्या रॅलीदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीबाबत केंद्रीय गृह मंत्रालयाने शनिवारी तामिळनाडू सरकारकडून सविस्तर अहवाल मागवला आहे. राज्य सरकारने या घटनेची चौकशी करण्यासाठी निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली एक आयोगही स्थापन केला आहे. ...