मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून दिल्लीला जाणार अशा चर्चेला जोर आलेला असताना त्यांनी स्वत:च आपण २०२९ पर्यंत राज्यात राहणार असल्याचे सांगितल्याने या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. ...
विजय थालापती यांच्या रॅलीदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीबाबत केंद्रीय गृह मंत्रालयाने शनिवारी तामिळनाडू सरकारकडून सविस्तर अहवाल मागवला आहे. राज्य सरकारने या घटनेची चौकशी करण्यासाठी निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली एक आयोगही स्थापन केला आहे. ...
काम कधीच संपत नाही, पण आपल्या शरीराला मर्यादा आहे. अनेकदा आरोग्य बिघडल्यावरच आपल्याला जाणीव होते की, ‘काही वर्षांचे काम वाचले, पण आयुष्य हातातून निसटले.’ हे टाळण्यासाठी या सोप्या सवयी खूप उपयुक्त ठरतील. ...
गेल्या बुधवारी लडाखच्या लेहमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर अटक करण्यात आलेले पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचूक यांचे पाकिस्तानशी काही संबंध आहेत काय, याचा पोलिस कसून तपास करीत आहेत. ...
आशिया चषक क्रिकेट स्पर्धेच्या चार दशकांच्या इतिहासात जे पहिल्यांदा घडले नाही, ते आता काही तासांनंतर होणार आहे. भारत-पाकिस्तान या स्पर्धेच्या फायनलमध्ये प्रथमच आमनेसामने येत आहेत. ...
आमची मुले मोबाइल अन् टीव्ही पाहिल्याशिवाय जेवत अन् झोपतही नाहीत. हा बालहट्ट पुरविण्याचे टेन्शन आजच्या आई-बाबांपुढे आहे. त्याचवेळी १३ वर्षांची धैर्या बाबांकडून पुस्तकप्रेम, आईची शिस्त घेऊन युरोपातील सर्वोच्च माउंट एलब्रुस शिखर सर करते, तेव्हा आई-बाबां ...