India-Pakistan Relation: पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर सिंधू जल करार स्थगित केला असतानाही भारताने तवी नदीला पूर येण्याच्या शक्यतेबाबत पाकिस्तानला सावधगिरीचा इशारा दिला व माणुसकीचे दर्शन घडविले. ...
Manoj Jarange Patil: चार महिन्यांपूर्वी मुंबईला जाण्याची घोषणा केली. दोन महिन्यांपूर्वी मुख्यमंत्र्यांसह आमदारांशी बोलणे झाले. परंतु, सरकारने काहीच केले नाही. त्यामुळे आता २७ ऑगस्ट रोजी सकाळी मुंबईकडे निघणार आहोत. सरकारकडे दोन दिवस आहेत. तोपर्यंत निर ...
Recruitment In Banking-Finance Sector: देशातील बँकिंग आणि वित्तीय सेवा (बीएफएसआय) क्षेत्रात मोठी वाढ होणार असून, २०३० पर्यंत या क्षेत्रात तब्बल २.५० लाख नवीन नोकऱ्या निर्माण होण्याची शक्यता आहे, असे ‘अडेको इंडिया’च्या ताज्या अहवालात म्हटले आहे. या क् ...
Ganesh Chaturthi Ganpati 2025 Astrology: २७ ऑगस्टपासून गणेशोत्सवाला सुरुवात होणार आहे. तुमची रास कोणती? तुमच्यावर कसा प्रभाव असू शकेल? जाणून घ्या... ...
Manoj Jarange Patil News: मागील वेळेपेक्षा तब्बल पाच पट अधिक समाज यावेळी राहणार आहे. त्यामुळे सरकारने मराठा समाजाच्या मागणीला गांभीर्याने घ्यावे, असा इशारा मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी सोमवारी ‘लोकमत’शी बोलताना दिला. ...
Ladki Bahin Yojana: विविध कारणांनी अपात्र ठरलेल्या २६ लाख ३४ हजार लाडक्या बहिणींचे मानधन आता रोखण्यात आले आहे. या सर्व जणींच्या प्रकरणांची छाननी करण्याचे काम सुरू झाले आहे. ...
Farmers Protest: सर्व पिकांसाठी किमान आधारभूत किमतीची (एमएसपी) कायदेशीर हमी ही केवळ हरयाणा आणि पंजाबमधील शेतकऱ्यांची मागणी नाही, तर ती संपूर्ण देशातील शेतकऱ्यांची आहे, असे संयुक्त किसान मोर्चाचे (एसकेएम) नेते जगजीतसिंह डल्लेवाल यांनी सोमवारी म्हटले आ ...