शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांचे माहित नाही, पण भुजबळ नाराज असल्याचे ऐकले, त्यांना अंदाज आलाय; जयंत पाटलांचे स्पष्ट संकेत
2
SC, ST, OBC आरक्षणाचा सर्वात मोठा समर्थक कोण? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं, उत्तर-दक्षिण विभाजनावरही बोलले
3
उद्धव ठाकरे तुम्ही पंज्याला मत द्यायला जाताय, काहीच वाटत नाही का? गुलाबराव पाटलांचा बोचरा सवाल
4
"मी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा कार्यकर्ता, पण शेतकरी म्हणून मोदींच्या सभेला गेलो"
5
या निवडणुकीनंतर राज्यातील काही दुकाने बंद होतील, त्यात राज ठाकरेंचेही दुकान; राऊतांची टीका
6
८४ वर्षांपूर्वी दोन भावांनी McDonald'sची केलेली सुरुवात; आज ११९ देशांत ४२००० पेक्षा अधिक आऊटलेस्ट
7
सावधान! इंटरनेटलाच डॉक्टर मानता?; तर तुम्हीही ठरू शकता Idiot Syndrome चे बळी
8
Kangana Ranaut Edcuation : निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या बॉलिवूडच्या 'क्वीन'चं शिक्षण ऐकून बसेल धक्का
9
Swati Maliwal : "माझं चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न..."; स्वाती मालीवाल यांनी मारहाण प्रकरणावर मांडली व्यथा
10
निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास 'प्लॅन बी' काय?; अमित शाहांनी सांगितलं विजयाचं सीक्रेट
11
'ममता बॅनर्जींची किंमत किती, 10 लाख?'; माजी न्यायमूर्ती, नेत्याचे आक्षेपार्ह वक्तव्य, टीएमसी संतप्त 
12
ठाणे, अहमदाबाद अन् शेवटी हॉटेल बदलण्यासाठी तयारी...; भावेश भिंडे पोलिसांना कसा सापडला?
13
"विरोधकांना देशात अस्थिर सरकार आणायचंय; बहुमताचा गैरवापर काँग्रेस काळात झालाय"
14
Narendra Modi : "मुलाला 99 गुण मिळाले तर..."; 400 पार करण्याच्या टार्गेटवर नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं
15
प्रसिद्ध मराठी अभिनेता अमित खेडेकरला मातृशोक; वयाच्या 60 व्या वर्षी मालवली आईची प्राणज्योत
16
अशी महिला, जिनं उभं केलं ₹७००० कोटींचं साम्राज्य; नंतर त्याच कंपनीतून काढून टाकलं, वाचा कोण आहेत त्या?
17
पहिल्याच भेटीत तैमूरचं वागणं पाहून थक्क झाला जयदीप अहलावत; म्हणाला, 'तो मोठ्या स्टाइलमध्ये...'
18
'मुंबई पुणे मुंबई 4' कधी येणार? मुक्ता बर्वे म्हणाली, "मी, स्वप्नील आणि सतीश...'
19
'गाझावरील बॉम्बहल्ले थांबवण्यासाठी मी इस्रायलला...'; पॅलेस्टाईनबाबत मोदींचा मोठा खुलासा
20
२०१४ पासून पत्रकार परिषद का घेतली नाही? पंतप्रधान मोदी म्हणाले, 'मी संसदेला उत्तरदायी'

ऑक्टोबर नाही फेब्रुवारी हिट! भारताने अनुभवला १८७७ नंतरचा सर्वांत उष्ण फेब्रुवारी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 02, 2023 9:06 AM

हवामान विभागाने म्हटले आहे की, देशातील बहुतेक भागांमध्ये सामान्यापेक्षा जास्त तापमान राहण्याची अपेक्षा आहे, तर दक्षिणी द्वीपकल्प आणि महाराष्ट्राचा काही भाग कठोर हवामान परिस्थितीच्या तडाख्यापासून वाचण्याची शक्यता आहे.

नवी दिल्ली : भारतात १८७७ नंतरचा सर्वांत उष्ण फेब्रुवारी महिना नोंदवला गेला असून, सरासरी कमाल तापमान २९.५४ अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे, असे हवामान विभागाने मंगळवारी सांगितले.

हवामान विभागाने म्हटले आहे की, देशातील बहुतेक भागांमध्ये सामान्यापेक्षा जास्त तापमान राहण्याची अपेक्षा आहे, तर दक्षिणी द्वीपकल्प आणि महाराष्ट्राचा काही भाग कठोर हवामान परिस्थितीच्या तडाख्यापासून वाचण्याची शक्यता आहे. आयएमडीच्या हायड्रोमेट आणि ॲग्रोमेट सल्लागार सेवांचे प्रमुख एस.सी. भान म्हणाले की, मार्चमध्ये उष्णतेच्या लाटा येण्याची शक्यता कमी आहे; परंतु एप्रिल आणि मेमध्ये देशातील बहुतेक भागांमध्ये उष्णतेत वाढ होऊ शकते. 

एल निनोच्या परिस्थितीचा मान्सून हंगामावर काय परिणाम होईल, याचा अंदाज वर्तवणे खूप घाईचे असल्याचे ते म्हणाले. मान्सूनवर अल निनोच्या प्रभावाचा अंदाज लावण्यासाठी एप्रिल हा चांगला काळ असेल. आम्ही एप्रिलच्या मध्यापर्यंत अंदाज जारी करू, असे ते म्हणाले. देशात यंदा फेब्रुवारी महिन्यात तापमानात मोठी वाढ झाल्याचे दिसून आले आहे.

टॅग्स :Heat Strokeउष्माघात