Maharashtra Vidhan Sabha Election : भाजपा सरकारने राज्याचे वातावरण बिघडवण्याचे काम केलं असून त्यांच्या हातून आता सत्ता काढून घेण्याचे काम निवडणुकीत करायचे असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे. ...
हिंगणघाट विधानसभा 2019: विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूकी साठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी पर्यत 18 उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले आहेत. ...