जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघात प्रमुख पक्षांच्या विरोधात बंडखोरी करीत अनेकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे या उमेदवारांचे बंड शमविण्यासाठी प्रमुख पक्षांच्या उमेदवारांचे प्रयत्न सुरु झाले आहेत. बंडखोर काय निर्णय घेतात, याकडे लक्ष लाग ...
जयदत्त आण्णा क्षीरसागर हे विकासाची जाण असलेले नेतृत्व असून त्यांना बीडचा प्रतिनिधी म्हणून विधानसभेत पाठविण्याची गरज असल्याचे प्रतिपादन शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख बाळासाहेब पिंगळे यांनी केले. ...