सिन्नर : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी औद्योगिक क्षेत्रात सुरक्षितता ठेवणे महत्वाचे असल्याचे प्रतिपादन एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी यांनी केले. माळेगाव औद्योगिक वसाहतीत निमाच्या कार्यालयात आयोजित उद्योजकांच्या बैठकीत ते बोलत होते. ...
सिन्नर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुमारे तीन महिने संपूर्ण देशभर लॉकडाऊन करण्यात आल्यानंतर सर्वसामान्य जनतेचे उत्पन्नाचे स्रोत पूर्णपणे बंद झाले, छोटे-मोठे व्यवसाय, दुकाने बंद असल्याने अर्थचक्र ठप्प झाले. शासनाने लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर रोजीरोटीला ल ...
सिन्नर: लॉकडाऊनमुळे तीन महिन्यांपासून व्यवसाय व्यवहार उद्योग रोजगार बंद आहे. सर्वसामान्यांची आर्थिक स्थिती खालावली आहे. असे असूनही ग्राहकांना अव्वाच्या सव्वा वीज देयके देण्यात आली आहेत. ही देयके माफ करावीत, अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने कर ...
सिन्नर: आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज यांना १४६ व्या जयंती निमीत्त महामित्र परिवार व आद्य क्रांतिकारक राघोजी ब्रिगेड यांच्या वतीने अभिवादन करण्यात आले. ...
मानोरी : यंदा ग्रामीण भागात कुलाचारातील महत्त्वाचा भाग असणार्?या जागरण गोंधळाचा आवाज कुठे ऐकू आला नाही. ग्रामीण भागात उन्हाळ्यात लग्न सराई निमित्ताने जागरण गोंधळ घातले जात असतात, मात्र कोरोनाने जागरण गोंधळ कार्यक्र म देखील यंदा लॉकडाउन झाल्याने गोंधळ ...
पाथरे : सिन्नर तालुक्यातील पाथरे येथील ७६ वर्षीय वृद्धाची कोरोना तपासणी निगेटिव्ह आल्याने पाथरे कोरोना मुक्त झाल्याने परिसरात समाधान व्यक्त होत आहे. आपल्या शस्त्रक्रियेसाठी कोपरगाव येथील दवाखान्यात दाखल झाल्यानंतर त्यांना कोरोना असल्याचे निस्पंन्न झा ...