ठाण्यापासून को्ल्हापुरात येईपर्यंत महामार्गावर चार ते पाच ठिकाणी पासची तपासणी करण्यात आली. मात्र, किणी नाक्यावर स्कॅन करताना हा पास बोगस असल्याचे कोल्हापूर पोलिसांनी सांगितल्याने नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली. ...
पश्चिम घाटाच्या संवेदनशील क्षेत्रामधून सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील २७ गावे वगळू नयेत, अशी विनंती करणारे पत्र सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या प्रशासनाने मुख्यमंत्री कार्यालयाला पाठविले असून त्यांच्या आदेशानेच यासंदर्भात आज, मंगळवारी संबंधित ग ...
पावसाळा सुरू होण्याच्या तोंडावर राधानगरी धरणातील पाणीसाठा कमी होण्यासाठी कालपासून धरणाच्या मुख्य दरवाजातून पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. धरणात सद्या ०२:२३ टिएमसी पाणीसाठा आहे. पावसाला सुरुवात होईपर्यंत मागणीनुसार ह्याचा विसर्ग करण्यात येणार आहे. ...
जागतिक वसुंधरा दिवसाच्या पार्श्वभूमीवर राधानगरी अभयारण्य परिसरात दरवर्षी प्रमाणे बायसन नेचर क्लबच्या वतीने पाणवठा स्वच्छता मोहिमेस प्रारंभ करण्यात आला आहे. या मोहिमेमुळे अनेक पाणवठे पुनर्जिवित होत आहेत. ...
राज्य शासनाने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू केलेल्या साथरोग प्रतिबंधक कायद्याच्या अंमलबजावणीसाठी राधानगरी आणि सागरेश्वर हे दोन्ही अभयारण्ये मार्चअखेर बंद ठेवण्याचा निर्णय वनखात्याने घेतला आहे. यासंदर्भातील अधिसूचना वन्यजीवचे विभागीय वन ...
राधानगरी तालुक्यातील डोंगरभागात वसलेल्या वाड्यावस्त्यांवरील ग्रामस्थांना जलदूत प्रकल्पांतर्गत फिरत्या रुग्णालयाच्या माध्यमातून आरोग्य सेवा देण्यात आली. ...
राधानगरी, दाजीपूरमध्ये ३१ डिसेंबरची पार्टी करण्यासाठी गेल्यास आता तुरुंगाची हवा खावी लागणार आहे. वन विभागाने रात्रगस्त करीत दक्ष राहण्याचे आदेश राधानगरीचे वनसंरक्षक यांना दिले आहेत. त्यामुळे पर्यटकांना यंदा ३१ डिसेंबरला राधानगरीऐवजी दुसरे पर्यटन केंद ...