छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापूरच्या दक्षिण-पश्चिमेकडील जंगल शिकारीसाठी राखून ठेवले होते. या जंगलाचे प्रथम १९५८ मध्ये दाजीपूर गवा अभयारण्य असे रूपांतर केले. ...
राधानगरी ग्रामपंचायतीने फक्त याबाबत निर्णय न घेता एक पाऊल पुढे टाकले आहे. विधवा स्त्री पुनर्विवाहासाठी अनुदान देण्याचा क्रांतिकारक निर्णय घेतला आहे. ...
राधानगरी धरण स्थळाच्या पायथ्याशी लवकरच आंतरराष्ट्रीय दर्जाचे ग्रंथालय उभारण्यात येणार असून या ग्रंथालयाचा बरोबरीनेच संशोधन केंद्रही सुरू करण्यात येईल ...