राधानगरी धरणात सध्या ६१.०३ टक्के म्हणजे १३४.२५ दलघमी पाणीसाठा शिल्लक असून, गेल्यावर्षी याच दिवसांमध्ये धरणात १३६.४६ दलघमी ( ४.८२ टीएमसी) पाणीसाठा होता. यंदाही जवळपास ४.७४ टीएमसी साठा आहे. ...
गौरव सांगावकर राधानगरी : तालुक्यातील १२ ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये तीन ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या होत्या. उर्वरित ९ ग्रामपंचायतीमध्ये काही गावात नेत्यांनी ... ...
राजाराम लोंढे कोल्हापूर: धरणांचा तालुका म्हणून प्रसिद्ध राधानगरी असलेल्या तालुक्यातील घटते पर्जन्यमान सगळ्यांनाच चिंता करायला लावणारे आहे. ' राधानगरी' ... ...