आघाडी सरकारने १५ वर्षांत काय केले, याचा आधी हिशोब द्यावा. आम्ही पाच वर्षात काय केले, ते सांगतो. पाच वर्षात शेतकऱ्यांना धानाला ५०० रुपये बोनस दरवर्षी, मावातुळतुळा निधी, बोंडळीचा निधी, दुष्काळ निधी, पीक कर्ज माफी, जलयुक्त शिवार माध्यमातून शेतकरी सुखी क ...
प्रचंड घोषणाबाजी आणि जल्लोषात चिमूर विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार कीर्तीकुमार ऊर्फ बंटी भांगडिया यांनी हजारो समर्थकांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्या रॅलीला लाभलेले हजारो लोकांचे समर्थन लक्षवेधी ठरले. विशेष म्हणजे, चिमूर मतदार ...