पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी 'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय? थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच... 'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे १ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...' अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी... ‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब वाईफ स्वॅपिंग, पोलिसही चक्रावले! पत्नीला मित्राकडे पाठवले, मित्राच्या पत्नीला आपल्याकडे ठेवले हृदयद्रावक तेवढीच धक्कादायक...! कुत्र्याने चावलेही नाही, तरी २ वर्षांच्या चिमुकल्याचा रेबीजने मृत्यू गुजरातमध्ये नववीच्या विद्यार्थ्याचा दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; मृत्यूनंतर शाळेची तोडफोड नाशिक : हवामान खात्याकडून शहरासह जिल्ह्याला आज बुधवारी यलो तर घाटमाथा व प्रदेशासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
राज्यातील सत्तासंघर्ष असता सर्वोच्च न्यायालयात पोहोचला असताना शिवसेना, काँग्रेस, राष्टÑवादी काँग्रेस आणि सहयोगी पक्षाच्या महाविकास आघाडीने सोमवारी मुंबईत १६२ आमदारांचे जोरदार शक्तीप्रदर्शन केले. ...
‘शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या पक्षांनी सत्ता स्थापनेचा निर्णय घेतला आहे. अजित पवार यांनी केलेल्या बंडाशी माझा काहीही संबंध नाही. ...
निवडणुकीनंतर राज्यातील सत्तास्थापनेच्या समीकरणात युतीची ताटातूट झाली. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसची विचित्र आघाडी करून मतदारांची फसवणूक केली जात आहे. ...
विधानसभा निवडणुकीनंतर महिनाभरापासून सुरू असलेल्या राज्यातील सत्ता स्थापनेच्या पेचाचे पडसाद सोमवारी भिवंडीत उमटले. ...
Maharashtra News: देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली आलेलं सरकार आपलं संख्याबळ सिद्ध करेल आणि पाच वर्ष टिकेल ...
अजित पवार यांनी पक्षाच्या धोरणाविरोधात जावून भूमिका घेतली. त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. ...
Maharashtra News: 'शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे सर्व आमदार एकत्र येऊन करणार शक्तीप्रदर्शन करणार आहेत. ...
Maharashtra News: त्याचसोबत भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पुढील ५ वर्ष राज्याला स्थिर सरकार देतील. ...