महाराष्ट्रात सत्तास्थापनेवरून शिवसेना आणि भाजपामध्ये निर्माण झालेला तिढा अद्याप जैसे थे आहे. त्यामुळे राज्यात अजूनही नव्या सरकारचा शपथविधी होऊ शकलेला नाही. ...
महायुतीला बहुमत मिळाल्यानंतर भाजपा आणि शिवसेनेने घेतलेल्या ताठर भूमिकेमुळे राज्यात निर्माण झालेला सत्तास्थापनेचा तिढा आता सुटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. ...