शिवसेनेसोबत सत्ता स्थापन करण्याचा निर्णय दिल्लीत होईपर्यंत, त्या पक्षाच्या नेत्यांसह राज्यपालांना भेटायला जाणे योग्य होणार नाही, अशा सूचना काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दिल्यामुळे शनिवारी राज्यपालांची भेट रद्द करावी लागली. ...
मतदारांनी स्पष्ट कौल दिला असताना राष्ट्रपती राजवट लागू झाली. पुरोगामी महाराष्ट्राचे यामुळे धिंडवडे निघाले असून याला सर्वस्वी सेना-भाजपचे नेतेच कारणीभूत आहेत. ...
एरवी राजकारण अथवा सामाजिक वगैरे विषयांपासून चार हात लांब राहणाऱ्या मराठी कलाकारांनी शुक्रवारी चक्क ‘पुन्हा निवडणूक?’ असा सवाल करत ‘धुरळा’ उडवून दिला. ...