Maharashtra Election 2019: भाजपा सरकारच्या काळात फसवी कर्जमाफीमुळे राज्यात 16 हजार शेतकऱ्यांना आत्महत्या करावी लागली. शेतकऱ्यांच्या बाबतीत सरकारकडे कोणतेही आस्थान नसल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडला असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शर ...
२००९ मध्ये झालेल्या मतदारसंघाच्या पुनर्रचनेत नाशिक पश्चिम मतदारसंघाची निर्मिती झाली. सिडको, अंबडगाव, चुंचाळे, सातपूर या भागाचा मतदारसंघात समावेश असून, कामगार व मध्यमवर्गीयांचा अधिक भरणार आहे. खान्देश व कसमादे येथील मतदारांची संख्या सर्वाधिक असल्यामुळ ...
शरद पवार यांना मानणारा जिल्हा म्हणून नाशिक जिल्ह्याची ओळख असली तरी, काळानुरूप या जिल्ह्यात सेना व भाजपनेही आपली पाळेमुळे खोलवर रुजवली आहेत. अर्थात या पाळेमुळांना वेळोवेळी खतपाणी घालण्याचे काम तत्कालीन कॉँग्रेस व नंतरच्या राष्टÑवादीने केले हे कोणीही न ...
बंडखोरी थंड करण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि शिवसेना जिल्हाप्रमुख आ. अंबादास दानवे यांनी शहरातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये बसून प्रयत्न केले. ...