कोपरगावची पाण्याची समस्या फार मोठी आहे. शासनाने याकडे कायम दुर्लक्ष केले. मात्र तुमचा पाणी प्रश्न कायमचा सोडवायचा असेल तर मी स्वत: यात लक्ष घालून मदत करील. त्यासाठी तुम्ही सर्वप्रथम कोपरगावात परिवर्तन करून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला विजयी क ...
जामखेडला टॅँकरमुक्त करण्यासाठी उजनी धरणातून ११७ कोटींची पाणी योजना मंजूर केली आहे. यामध्ये पुढील ५० वर्षांच्या लोकसंख्येचा विचार केला आहे. त्यामुळे शहराचा पाणी प्रश्न निकाली निघाला आहे, असा विश्वास पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी व्यक्त केला. ...
जामखेडला टॅँकरमुक्त करण्यासाठी उजनी धरणातून ११७ कोटींची पाणी योजना मंजूर केली आहे. यामध्ये पुढील ५० वर्षांच्या लोकसंख्येचा विचार केला आहे. त्यामुळे शहराचा पाणी प्रश्न निकाली निघाला आहे, असा विश्वास पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी व्यक्त केला. ...
विधानसभेत गेल्यावर आपण तालुक्यातील विकास कामे तर मार्गी लावूच. पण आमदार म्हणून सर्व पक्षीय नेते व जनतेचाही सन्मान ठेऊ. लोकांचा मालक म्हणून नव्हे तर सेवक म्हणून काम करु. कार्यालयात आलेल्या नागरिकाचे समाधान झाल्याशिवाय त्याला परत जाऊ देणार नाही. चोवीस ...