अजित पवार व त्यांच्या सवंगड्यांनी २००५ चा समन्यायी पाणी वाटपाचा कायदा आणून गोदावरी कालव्यांच्या मानगुटावर तो लादला. मतदार संघात २००४ व व २००९ निवडणुकीत निष्क्रिय आमदार निवडून दिला. त्यामुळे ढोंग करणाºयांच्या नादी लागू नका. अन्यथा तालुक्याचे वाटोळे हो ...
गोदावरी नदीतील कोल्हापूर पद्धतीचे बंधारे दुरुस्त करण्यासाठी निधी उपलब्ध करुन देऊ. नाऊर ते निमगावखैरी रस्त्याचे उर्वरित कामही तडीस नेणार आहे, अशी ग्वाही काँग्रेस उमेदवार लहू कानडे यांनी दिली. नाऊर येथील प्रचारसभेत कानडे बोलत होते. ...
स्वत: च्या मंत्रीपदाचा त्याग केला परंतु आदिवासींचे आरक्षण शाबूत ठेवले. काही तालुक्यातील विघ्नसंतोषी माझा खोटा दाखला घेऊन कोर्टात गेले. माझ्याविरोधात निकाल लागला असता तर माझ्यासह राज्यातील सर्व आदिवासींचे आरक्षण संपले असते, अशी टीका माजी मंत्री मधुकर ...