काहीही करून लोकसभा निवडणुकीत युती झाली पाहिजे म्हणून भाजपाची धडपड चाललेली दिसते. विधानसभेत युती झाली तर दोन्ही बाजूंच्या ३०-३५ आमदारांना घरी बसावे लागेल. दोघांनाही ते परवडणार नाही. ...
जगण्याच्या समृद्ध संकल्पना माणसाला जिवंत ठेवतात. हा जन्म सुंदर आहे, माझ्यासाठी आलाय आणि मला एकदाच मिळालाय यावर आपण जगू शकतो. पुढल्या जन्माचं कुणी पाहिलं. घ्या मजा करून या जन्मात. मग मस्त खा, प्या, भरपूर हिंडा-फिरा माणसं जोडा, नाती जोडा असं वाटतं. नात ...
ताजमहालकडे एक कलाकृती म्हणून बघितले गेले पाहिजे. जगभरात प्रेमाचे प्रतीक म्हणून तो ओळखला जातो. त्याची ही ओळख कायम ठेवण्याची जबाबदारी भारतीयांची आहे. आपल्या क्षुल्लक स्वार्थासाठी त्याला ‘द्वेषाचे प्रतीक’ बनविण्याचा प्रयत्न कुणी करू नये. ...
महागुरू नारदांसोबत इंद्र दरबारात उपस्थित राहण्याची संधी मिळाल्याने आपला इंद्रलोकांचा स्टार रिपोर्टर यमके आज खुशीत होता. कुठलीही असाईनमेंट नाही, टेन्शन नाही म्हणून खुशीतच त्याने नारदांच्या कक्षात प्रवेश केला. कुठचाही विषय नसताना इंद्र दरबारात मराठी भू ...
केशवानंद भारती खटला आपल्या सर्वोच्च न्यायालय आणि राज्यघटना यांच्या इतिहासात एक मैलाचा दगड आहे. त्याची थोडक्यात पार्श्वभूमी अशी. आपल्या राज्यघटनेनुसार मूलभूत हक्कांना इजा पोहोचवणारा कायदा घटनाबाह्य ठरतो. ...
१९३४ मध्ये उत्तर प्रदेशात जन्मलेले केदारनाथ सिंह हे हिंदीतले महत्त्वाचे कवी तर आहेतच, पण भारतीय भाषांच्या पातळीवरचे हे गौरवास्पद नाव आहे. नुकतेच त्यांचे निधन झाले, पण या कवीची कविता कालातीत आहे. त्यांच्याविषयी या आठवणी... ...
२६ जुलै रोजी मुंबई पाण्यात बुडली होती. आम्ही त्यात मरता-मरता वाचलो. हेच दर वर्षी मुंबईत, भारतात सर्वत्र होते. कारण? नदी-नाले प्लॅस्टिकने तुंबतात. आपण बुडतो, मरतो. हे टाळायला प्लॅस्टिकवर बंदीच हवी. ...
आज १५ एप्रिल २०१८. परवाच्या १३ एप्रिल २०१८ रोजी भारतीय इतिहासातल्या एका काळ्याकुट्ट घटनेला ९९ वर्षं पूर्ण झाली आणि त्या भयंकर घटनेने शतकवर्षात प्रवेश केला. ...
आपल्या संवेदनशील, पराकोटीच्या सहिष्णू, परमविज्ञानी, अतिप्रगत, जगद्गुरूपदाला पोहोचलेली आध्यात्मिक महासत्ता असलेल्या अतीव संस्कारी देशात असं काही घडणं शक्य तरी आहे का? ...