जळगाव जिल्हा नियोजन समितीच्या दहा महिन्यानंतर झालेल्या बैठकीत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जी विधाने केली ती जबाबदार मंत्र्याला शोभणारी खचितच नव्हती. ...
काटोलमध्ये आशिष यांच्या रुपाने पहिल्यांदाच कमळ फुलले, ते २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत. माजी मंत्री आणि काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष रणजित देशमुख यांचे आशिष हे चिरंजीव. ...
राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून या पक्षाला मुंबईकर मतदारांकडून स्वीकारार्हता नाही. मात्र मुंबईत मनसेची काही पॉकेटस आहेत. उपद्रवमूल्याच्या आधारे मनसे मुंबईच्या राजकारणावर आपली छाप पाडू शकते. ...
एकेकाळी भारतातील नागरिकांना आपण सहिष्णू असल्याचा गर्व असे. मात्र गेल्या काही काळात ही परिस्थिती बदलू लागली आहे. समाजातील असहिष्णुता मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे. ...
‘एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ’ अशा संत वचनाच्या मार्गावर चालणा-या वारक-यांना पंढरीच्या वारीत कितीही अडचणी आल्या तरी विठ्ठल दर्शनाची ओढ असल्याने ते येणा-या संकटांना पायी तुडवित विठूरायाच्या चरणावर डोके ठेवल्याशिवाय मागे हटत नाहीत. ...
महात्मा गांधींच्या १५०व्या जयंतीचे औचित्य साधून ‘व्यवहारवादी राजकारणी’ असलेल्या गांधीजींची जडणघडण कशी झाली, त्यांची अत्यंत बळकट नैतिक शक्ती व सामाजिक कळवळा, सत्याग्रहाचे तत्त्व आणि एकूणच राजकीय तत्त्वज्ञान याचा आलेख आम्ही येथे घेत आहोत. ...
आपले सर्वोच्च न्यायालय स्त्रियांबाबत जास्तीचे न्यायी झाले आहे की पक्षपाती, असाच प्रश्न एखाद्याला पडावा, असे एका मागोमाग एक निर्णय देऊन त्याने देशातील ५० टक्के वर्गाला समानाधिकार देण्याचा ...