ठाणे - पद्मभूषण जावेद अख्तर यांना यंदाचा ‘पंडित हरिप्रसाद चौरसिया जीवन गौरव पुरस्कार’
सातारा - संयुक्त महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांची संमेलनस्थळी प्रवेशद्वारावर निदर्शने, सीमाभाग केंद्र शासनाने तात्काळ महाराष्ट्र राज्यामध्ये सामील करावा मागणी
महानगरपालिकेच्या राजकारणातही काही काळ ते उतरले. नंतर मात्र त्यांनी आपली वाट निवडली. बाबाच एकदा म्हणाले होते, ‘विधिमंडळाची दोन सभागृहे असतात. एक विधानसभा आणि दुसरी विधानपरिषद. तिथे जाण्यासाठी, बहुमत आणण्यासाठी, सत्ता स्थापून मंत्री होण्यासाठी सगळे राज ...
Nightlife: डिसेंबर महिना हा गोव्यात लाखो पर्यटकांच्या गर्दीचा असतो. ख्रिस्ती बांधवांची टुमदार घरे पांढऱ्या शुभ्र रंगाने नटलेली असतात. देखण्या चर्च परिसरात रोषणाईचे काम सुरू असते. नाताळची चाहूल लागलेली असते. ...
गेले काही दिवस देशातल्या अनेक विमानतळांवर गोंधळ सुरू आहे. विमाने रद्द झाली आहेत. काही उशिरा सुटत आहेत. लोकांच्या संतापाचा कडेलोट झाला आहे. अनेकांना महत्त्वाच्या कार्यक्रमांना जाता आले नाही. ...