या सर्व प्रकरणाने ‘सीबीआय’चे नाव बद्दू झाले व या संस्थेवरील सामान्य नागरिकांचा विश्वास डळमळीत झाला, हे नि:संशय. लोकशाहीत विश्वास ही सर्वात मोठी गोष्ट असते. ...
केंद्र सरकार आर्थिक संकटात आहे, राज्याला महसूल उभारण्यात मर्यादा आहेत, त्यात राजकीय नेतृत्वाला स्वार्थाने ग्रासले आहे, मगोपने इशारा दिलेला आहे, अप्रामाणिक नेत्यांना सत्ता ताब्यात घेण्याची घाई झाली आहे, त्यामुळे गोवा अधोगतीच्या खाईत ढकलला जात आहे. ...
कितीही आश्वासने दिली, शेकडो योजना आल्या तरी शेती फायद्याची ठरणार नाही. ही काळ्या दगडावरची रेष आहे. त्यामुळे शेतमालाच्या बाजारपेठेची व्यवस्था होत नाही, ती शेती टिकणारी नाही. महाराष्ट्रातील उपलब्ध पाणी योग्य पद्धतीने तसेच कमी पाणी पिणाऱ्या पिकांसाठी वा ...
यापूर्वी इतर काही घातक गोष्टींवर घालण्यात आलेल्या बंदीचा पूर्वानुभव लक्षात घेता, फटाके उडवण्यावर निर्बंध लादण्याच्या निर्णयाचा फार परिणाम होईल असे वाटत नाही. ...
खरं तर दरवर्षी शाळेमध्ये मुलांना दोन-चार गोष्टींचेच आकर्षण असते. दिवाळी सुट्टी, खेळाचा तास, मे महिन्याची सुट्टी, स्रेह संमेलन आणि सहल. गेल्या काही वर्षांत सहलीवर मात्र बरीच बंधने आली आहेत. ही सहल नक्की विद्यार्थ्यांसाठी असते की, शिक्षकांसाठी? ...