महाराष्ट्राच्या खासदारांना दिल्लीच्या राजकारणावर स्वार का होता येत नाही. त्यांना दिल्ली का समजत नाही? असा सवाल कायम मनात उभा राहतो. महाराष्ट्राचे अनेक प्रश्न गुंतागुंतीचे होत असताना केंद्र सरकारात प्रतिनिधित्व करायला जाणारे महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस ...
खान्देशचा विचार केला तर गेल्या विधानसभा निवडणुकीत किमान डझनभर राजकीय वारसदारांना मतदारांनी घरी बसविले होते, हे लक्षात घेतले तरी सामान्य जनतेची मानसिकता समजून येईल. ...
देशभरात राष्ट्रवाद, सर्जिकल स्ट्राईक, राफेलसारख्या विषयांवर निवडणूक प्रचार केंद्रित झाला़ मात्र तेलंगणातील निजामाबादमध्ये शेती आणि हमीभाव हाच मुद्दा प्रचारात वरचढ ठरला. ...