लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Editorial (Marathi News)

खास आपल्यासाठी
महात्मा गांधींच्या विचारांचे अमरत्व - Marathi News | The immortality of Mahatma Gandhi's thoughts | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :महात्मा गांधींच्या विचारांचे अमरत्व

गांधीजींनी जगाला अहिंसेचा मंत्र दिला. ते म्हणाले ‘यापुढे जगात एकतर अहिंसा राहील किंवा अस्तित्वहीनता.’ दुसऱ्या महायुद्धात हिरोशिमावर अणुबॉम्ब टाकणा-या वैमानिकानेही नंतर गांधीजींच्या याच विचारांचा पुनरुच्चार केला. ...

महात्मा गांधी : जगाचा माणूस - Marathi News | Mahatma Gandhi is the man of the world | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :महात्मा गांधी : जगाचा माणूस

आज गांधीजींची १५० वी जयंती. मात्र, आजही संपूर्ण जग हे महात्मा गांधीजींच्या विचारांनी प्रभावीत आहे, हे निश्चित. ...

उद्यासाठी गांधी विचार - Marathi News | thoughts of Gandhi for tomorrow | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :उद्यासाठी गांधी विचार

काल १ आॅक्टोबर २०१९ रोजी महात्मा गांधी शतकोत्तर सुवर्ण जयंती वर्ष संपले. ते वर्ष साजरे करताना भारताने ‘उद्यासाठी गांधी’ हे ब्रीदवाक्य स्वीकारले होते. ...

महात्मा गांधी कधीही संपणार नाहीत - Marathi News |  Mahatma Gandhi will never end | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :महात्मा गांधी कधीही संपणार नाहीत

महात्मा गांधींच्या आचार-विचार कृतिशील चळवळीचा केंद्रबिंदू मानवता हा होता. आपली मानवतावादी तत्त्वे समाजाच्या प्रत्येक अंगात लागू करण्यासाठी म्हणूनच त्यांनी आयुष्यभर अविश्रांत परिश्रम घेतले. ...

महात्मा गांधींनी अहिंसेलाच शस्त्र केले - Marathi News |  Mahatma Gandhi made non-violence is weaponry | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :महात्मा गांधींनी अहिंसेलाच शस्त्र केले

खरे तर गांधींच्या या १५० व्या जन्मशताब्दी निमित्ताने आजच्या परिस्थितीत गांधी आणि गांधी विचार आपल्या आयुष्याशी निगडित आहेत का? त्यांची खरी गरज किती आणि कशी आहे हा मूळ प्रश्न आहे. ...

महात्मा गांधींच्या विचारांचे आचरण व्हायला हवे - Marathi News | The thoughts of Mahatma Gandhi should be practiced | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :महात्मा गांधींच्या विचारांचे आचरण व्हायला हवे

महात्मा गांधी हे संत प्रवृत्तीचे, महापुरुष होते. त्यांच्यासाठी सत्य हाच ईश्वर होता. गांधी-विनोबा यांचा एक दिवस नसतो तर त्यांच्या विचारांवर ३६५ दिवस जगायचे असते. ...

Vidhan Sabha 2019 : राज्यातील परिस्थिती पाहता मतदारच मजबूत लागेल - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha 2019: Considering the situation in the state, the voters will be strong | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :Vidhan Sabha 2019 : राज्यातील परिस्थिती पाहता मतदारच मजबूत लागेल

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 : सत्तारूढ भाजप व शिवसेना यांच्यातील युती पूर्ण झाली असे एक दिवस सांगितले जाते. मात्र दुसऱ्याच दिवशी ‘अजून काही जागांचा निकाल व्हायचा आहे’ असे म्हटले जाते. राष्ट्रवादी आणि काँग्रेसही काही बोलत नाही. ...

कॉर्पोरेट टॅक्स घटवल्याने उद्योगाचे चांगभले, सामान्यांचे काय? - Marathi News | The good for the industry, what about the Common people? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :कॉर्पोरेट टॅक्स घटवल्याने उद्योगाचे चांगभले, सामान्यांचे काय?

आपण कोणत्या मुक्कामाकडे जाणार आहोत हे जर ठाऊक नसेल तर तुमच्यासाठी कोणतेच वारे अनुकूल नसतात. आपल्याला कुठल्या मुक्कामावर पोहोचायचे आहे हे सरकारला बरोबर ठाऊक असते व ते योग्य दिशेने जात असते. ...

समतावादी विचारांचे सच्चे पाईक : राजा राम मोहन रॉय - Marathi News | Raja Ram Mohan Roy : The true pike of egalitarian thinking | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :समतावादी विचारांचे सच्चे पाईक : राजा राम मोहन रॉय

स्वातंत्र्यपूर्व काळात भारतात होऊन गेलेल्या महान समाजसुधारकांच्या आणि राजकीय विचारवंतांच्या यादीत राजा राम मोहन रॉय यांचे स्थान अनन्यसाधारण असे आहे. ...