आजही फुकटची गाजरे दाखवून मते मागणाऱ्या राज्यकर्त्यांमुळेच बिहारच्या पाचवीला मागासलेपण पूजलेले आहे, हे नक्की ! ...
दुर्मीळ खनिजांचे मोठे साठे असलेला तिसऱ्या क्रमांकावरील भारत देश या जागतिक स्पर्धेत का उतरू शकत नाही? त्याकरता काय करावे लागेल? ...
स्वबळाची प्रचंड इच्छा असलेल्या भाजपसाठी केंद्रातील सरकारच्या संख्याबळाचा विचार करता मित्रांना घेऊन चालणे ही मजबुरी आहे. ...
एखादा आंदोलक नेता असा राजकारणी बनतो तेव्हा सर्वाधिक नुकसान त्या आंदोलनाचे, चळवळीचे होते... आणि अशा नेत्यांना हाताळणे सत्ताधाऱ्यांना अगदीच सोपे असते. ...
पूर्वी वाद तीव्र असले, तरी राजकीय नेत्यांची भाषा सुसंस्कृत होती. आज मात्र नेत्यांमध्ये जणू कोण अधिक टोचून बोलतो याचीच स्पर्धा लागलेली असते. ...
'एसआयआर' हा 'एनआरसी'चाच नवा अवतार होय ! मतदारयादीची दुरुस्ती नव्हे; यादीतून विशिष्ट मतदारांची गच्छंती हाच आयोगाचा मूळ हेतू आहे. ...
निलंबित असताना सरकारी अधिकाऱ्यांचा पगार सुरु ठेवण्याची ही तरतूद तत्काळ रद्द करण्याची गरज आहे. ...
सरकारी निधीतून चालणाऱ्या शिक्षण संस्थेत एकाच धर्माचे शिक्षण देण्याच्या विरोधात राज्यघटनेत स्पष्ट तरतूद असूनही पंधरा वर्षांपासून तेच चालू आहे. ...
एक जगाचे लक्ष वेधून घेणारे राष्ट्रीय पातळीवरील व्यक्तिमत्त्व आणि दुसरे आघाड्या सांभाळणारे प्रादेशिक सुभेदार; पण दोघांत साम्यही बरेच आहे ! ...
एक जगाचे लक्ष वेधून घेणारे राष्ट्रीय पातळीवरील व्यक्तिमत्त्व आणि दुसरे आघाड्या सांभाळणारे प्रादेशिक सुभेदार; पण दोघांत साम्यही बरेच आहे ! ...