मागील वर्षी सहा महिन्यांच्या अंतराने लोकसभा व विधानसभा निवडणूक पार पडली. त्यानंतर काही ग्रामपंचायतींची निवडणूक झाली आणि आता गेली नऊ-दहा वर्षे रखडलेल्या नगरपालिका-नगरपंचायती, महापालिका व जिल्हा परिषद, पंचायत समित्या अशा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नि ...
अनेक मंत्र्यांची मुले परदेशात स्थायिक आहेत. त्यांना भेटायला सहकुटुंब जावे; तर ‘सुट्टी कशी मिळणार?’ या काळजीने २०१४ पासून केंद्रीय मंत्री बिचारे त्रस्त आहेत! ...
कोणत्याही व्यवस्थेचा केंद्रबिंदू माणूस असायला हवा. इथे मात्र ‘सिस्टिम’च्या नावाखाली माणूस चिरडला जातो आहे. भारतात पाऊल ठेवताच त्यांचं आयुष्य पासपोर्टच्या कव्हरमध्ये बंद झालं आहे. ...
चव्हाणांच्या विधानानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे समर्थक आणि विरोधक १९ डिसेंबरची आतुरतेने वाट पाहू लागले. विरोधक तर जणू पाण्यात देव बुडवूनच बसले होते ! ...
बारा वर्षांपासून काेमात असलेल्या मुलाच्या वेदना पाहणे असह्य झाल्याने त्याला दयामरण देण्याची मागणी त्याच्या पालकांनी न्यायालयाकडे केली आहे. त्यानिमित्त. ...