मागच्या दाराने येणारा’ हा एक वाक्प्रचार महाराष्ट्र च्या राजकीय जीवनात बऱ्यापैकी प्रसिद्ध झाला आहे. नामनियुक्त सदस्य म्हणून एखाद्या सभागृहात प्रवेश करणे ही खरे तर वाईट गोष्ट नाही. ती समाजाची गरजच आहे. मात्र... ...
राजर्षी शाहू महाराज यांच्या कार्याचा आणि विचारांचा वारसा हा केवळ इतिहास नाही, तर तो भविष्याचा वेध घेणारा विचार आहे. आणखी अनेक वर्षे हा विचार घेऊन चालण्यासाठी बळ देणारी त्यांची स्मारके प्रेरणास्थळे ठरतील, अशी आहेत. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्य ...
बेळगाव शहराला उपराजधानीचा दर्जा देऊन ४०० कोटी रुपये खर्चून विधिमंडळाची इमारत बांधण्यात आली आहे. त्या इमारतीचा वर्षातून केवळ दोन आठवडे वापर केला जातो. ...
सचिन, गांगुली, द्रविड, सेहवाग, लक्ष्मण या ‘फॅन्टॅस्टिक फाइव्ह’चा आणि युवराज, झहीर, हरभजन या हुनरबाज क्रिकेटपटूंचा अस्त महेंद्रसिंह धोनीने जवळून पाहिला आहे. स्वत:च्या कारकिर्दीची अखेर कशी व्हावी, याचाही आडाखा त्याने बांधलेला असणार. ...
आदित्य ठाकरे, रोहित पवार, धीरज देशमुख, ऋतुराज पाटील, सतेज पाटील, विश्वजित कदम असे वारसदार राज्याच्या राजकारणात अग्रभागी असताना ग्रामीण भाग तरी त्यात मागे कसा राहणार? खान्देशातील नंदुरबार आणि धुळे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत ...
महाराष्ट्रात भ्रष्ट अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या विरोधात तक्रारी होण्याचे प्रमाण मोठे असूनही शिक्षेची टक्केवारी खूप कमी असण्यामागे खटला चालण्यास होणारा विलंब हे प्रमुख कारण आहे. ...