केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात पाच मोठ्या सरकारी मालकीच्या उद्योग विक्रीतून २.१० लाख कोटी रुपये महसूल उद्दिष्ट जाहीर केले. ...
अनेक पुनर्विकास योजनांमध्ये रहिवाशांमधील संघर्षामुळे अडथळे निर्माण होतात. विकासकांनी लोकांची फसवणूक करू नये हे जेवढे रास्त आहे, तेवढेच रहिवाशांनीही छोट्या लाभाच्या आमिषाने पुनर्विकास योजनांमध्ये खोडा घालू नये, ही अपेक्षा चुकीची नाही. ...
महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपुरातील दीक्षाभूमीत आशिया खंडातील सर्वांत मोठी स्तुपा बांधण्यात आली आहे. धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या कार्यक्रमाची अनेक छायाचित्रे या स्तुपामध्ये लावण्यात आली आहेत. धर्मांतर करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या बा ...
शालेय जीवनात बहुतेक प्रत्येकाने या विषयावर निबंध लिहिला असेल, त्याविषयी त्याची वैयक्तिक मते मनमोकळेपणाने मांडली असली तरी थेट निष्कर्षाला कोणीही पोहोचले नसेल ...