ईश्वरावरील ही श्रद्धा म्हणजेच ईश्वर असतो का? आपल्या स्वत:च्या अस्तित्वाला तर्कबुद्धीच्या कसोटीवर खरे ठरविण्यासाठी मनुष्य अज्ञात शक्तीचे अस्तित्व मान्य करण्यात तयार होतो असे दिसते. ...
कौटुंबिक हिंसाचाराच्या घटना वाढत चालल्याचे पाहता, नात्यांमधील प्रेमाचा, विश्वासाचा धागा कसा मजबूत करता येईल, याकडे लक्ष दिले जाणे आत्यंतिक गरजेचे बनले आहे. ...
भारतासारख्या कृषिप्रधान देशाचे सलग दहा वर्षे कृषिमंत्री राहिलेले शरद पवार यांनी पुन्हा एकदा शेतीवरील लोकसंख्येचा भार कमी करावा, असे प्रतिपादन केले आहे. ...
खरे तर आर्थिक घोटाळे हे केवळ नागरी सहकारी बँकांमध्येच सुरू आहेत अशी अवस्था नाही. या सर्व बँकांची मातृसंस्था असलेल्या जिल्हा सहकारी बँकांतही असे अनेक गैरप्रकार आहेत. ...