आता लादण्यात आलेली कांदा निर्यातबंदी यातूनच उद्भवली असून, ती केवळ कांदा उत्पादकांसाठीच नव्हे, तर देशाला लाभणा-या परकीय चलनाच्या दृष्टीनेही नुकसानकारच ठरणार आहे. ...
यावर्षी अतिवृष्टीमुळे ८० टक्के कांदा हा चाळीतच सडला. त्यावेळी २ ते ७ रुपये एवढ्या पडत्या भावात तो शेतक-याला विकावा लागला. आता २० टक्के कांदा शिल्लक असताना आणि भाव ४० रुपयांच्या आसपास जाताच सरकारने का हा निर्णय घेतला. ...
कंगनाशी वाग्युद्धात गुंतलेले संजय राऊतही पवारांशी सलगी राखून आहेत. मुंबई पोलिसांनी सुशांत प्रकरणाचा विचका केला म्हणावे तर गृहखाते राष्ट्रवादीकडेच आहे. ...
सर्वोच्च न्यायालयाने जगण्याच्या हक्कांची चर्चा करताना त्यामध्ये शिक्षण हक्काचा समावेश असला पाहिजे, अशी मांडणी फारपूर्वी केली. तरीही प्राथमिक शिक्षण मूलभूत हक्कात येण्यासाठी २००२ हे वर्ष उजाडावे लागले. ...
अनेकांच्या हृदयात ठिणगी पेटते ती याच काळात. तीच मग तुमचं भविष्य ठरवते. आयुष्यात कुणीच कायमचं सुखी किंवा कायमचं दु:खी राहू शकत नाही; पण जास्तीत जास्त काळ तुम्हाला सुखी राहायचं असेल तर ते ठरतं तुमच्यातल्या याच ठिणगीतून, स्पार्कमधून.. ...