लाईव्ह न्यूज :

Editorial (Marathi News)

खास आपल्यासाठी
रोज काळा धूर तुमच्या श्वासात मिसळतोय?; प्रदूषणापासून दूर पळू नका, प्रदूषण करणंच टाळा! - Marathi News | Does black smoke mix in your breath every day? An effect that can have on nature | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :रोज काळा धूर तुमच्या श्वासात मिसळतोय?; प्रदूषणापासून दूर पळू नका, प्रदूषण करणंच टाळा!

Pollution: जगाच्या पाठीवर कुठेही  जा, प्रदूषण  पाठ सोडत नाही.  घरात असा, घराबाहेर असा किंवा निसर्गाच्या सान्निध्यात, प्रदूषणाचा विळखा आपल्या पाठीशी असतोच. भारतातल्या दिल्लीसारख्या शहरानं तर प्रदूषणाचं शिखर गाठलं आहे. त्यामुळे अशावेळी काय करावं, याविष ...

देशातील अशिक्षित समाज देशावर ओझे? हे विधान उचित नव्हे! - Marathi News | The uneducated society in the country is a burden on the country? This statement is not fair! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :देशातील अशिक्षित समाज देशावर ओझे? हे विधान उचित नव्हे!

Amit Shah: देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी नुकतेच केलेले एका वक्तव्य देशभरात चर्चेचा विषय ठरले आहे. भारत हा तसे पाहाता सर्व स्तरातील लोकांनी बनलेला आणि एकाचवेळी अनेक विरोधाभास वागवणारा अत्यंत गुंतागुंतीच्या सामाजिक  रचनेचा देश आहे. येथील आर्थिक, सामा ...

electric vehicles: इलेक्ट्रिक वाहने खरेच इको-फ्रेंडली असतात? नेमकं वास्तव काय - Marathi News | Are electric vehicles really eco-friendly? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :इलेक्ट्रिक वाहने खरेच इको-फ्रेंडली असतात? नेमकं वास्तव काय

electric vehicles: इलेक्ट्रिक वाहनांमुळे जागतिक तापमानवाढ रोखण्यास मदत होते ! - हे विधान अर्धसत्य आहे. काळजी घेतली नाही तर, ही फसवी घोषणा ठरेल ! ...

‘बाजीराव सिंघम’च्या शोधातली हतबल वणवण - Marathi News | Hatbal Vanavan in search of ‘Bajirao Singham’ | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘बाजीराव सिंघम’च्या शोधातली हतबल वणवण

Maharashtra News: सामान्यांना न जुमानणाऱ्या मगरूर व्यवस्थेशी दोन हात करणारे नवनवे ‘सिंघम ’ सतत शोधत रहावे लागणे, हाच खरेतर इथल्या भ्रष्ट व्यवहारांचा सज्जड पुरावा आहे ! ...

Maharashtra Bandh: महाविकास आघाडीचा महाराष्ट्र बंद यशस्वी, पण मूळ प्रश्न कायम! - Marathi News | Maharashtra Bandh: Mahavikas Aghadi's Maharashtra Bandh successful, but the basic question remains! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :महाविकास आघाडीचा महाराष्ट्र बंद यशस्वी, पण मूळ प्रश्न कायम!

Maharashtra Bandh: लखीमपूर खेरी (Lakhimpur Kheri Violence)येथे शेतकरी आंदोलकांच्या जत्थ्यात बेदरकारपणे गाडी घुसवून शेतकऱ्यांचे बळी घेतले गेल्याच्या घटनेच्या निषेधार्थ राज्यातील Shiv Sena, NCP आणि Congress यांच्या Mahavikas Aghadiने एक दिवसाच्या ‘Maha ...

Nobel Peace Prize 2021: मरणाला न भीता लढणाऱ्यांचा सर्वोच्च सन्मान - Marathi News | Nobel Peace Prize 2021: The highest honor for those who fight without fear of death | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मरणाला न भीता लढणाऱ्यांचा नोबेल शांतता पुरस्काराने सर्वोच्च सन्मान

nobel peace prize 2021: फिलिपाइन्सच्या Maria Ressa आणि रशियाचे Dmitry Muratov या दोघा पत्रकारांना शांततेचे नोबेल जाहीर होणे, ही फार महत्त्वाची घटना आहे! - का? ...

कवयित्री शांता शेळके जन्मशताब्दी वर्ष:... असेन मी, नसेन मी, तरी असेल गीत हे ! - Marathi News | Poet Shanta Shelke's birth centenary year: ... I will be, I will not be, but it will be a song! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :कवयित्री शांता शेळके जन्मशताब्दी वर्ष:... असेन मी, नसेन मी, तरी असेल गीत हे !

Poet Shanta Shelke's birth centenary year: बहुमुखी प्रतिभेचे संपन्न देणे लाभलेल्या ख्यातनाम कवयित्री, लेखिका शांता शेळके यांच्या जन्मशताब्दी वर्षाला आजपासून प्रारंभ होतो आहे, त्यानिमित्ताने .. ...

Lesbians: आता समलैंगिक महिलाही बाळाला जन्म देणार ! - Marathi News | Lesbians will also give birth to a baby! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आता समलैंगिक महिलाही बाळाला जन्म देणार !

Lesbians: ‘आई’ बनणं हे प्रत्येक महिलेचं स्वप्न असतं, मातृत्वाची ओढ तिला कायमच असते. पण हीच महिला जर एकटी असेल, तिनं लग्न केलेलं नसेल, तर तिचं हे स्वप्न पूर्ण होण्यात मात्र आजही अनेक अडचणी येतात. त्यातही ही महिला समलैंगिक (लेस्बियन) असेल, शिवाय ‘एकटी’ ...

टाटांची गगनभरारी! पण Air Indiaला नफ्यात आणण्याचे त्यांच्यासमोर आव्हान - Marathi News | challenge for Tata is to make Air India profitable | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :टाटांची गगनभरारी! पण एअर इंडियाला नफ्यात आणण्याचे त्यांच्यासमोर आव्हान

Ratan Tata & Air India: १५ ऑक्टोबर १९३२ रोजी टाटा कंपनीच्या पहिल्या विमानाने कराची-मुंबई-चेन्नई मार्गावर गगनभरारी घेतली होती. तब्बल ६८ वर्षांनंतर वर्तुळ पूर्ण करून एअर इंडियाची सूत्रे पुन्हा टाटा समूहाच्या हाती आली आहेत. ...