नरेंद्र मोदींसारखा पुढारी दिवसातून चार-चार वेळा मीडियाला ‘बातम्यांचे व्यापारी’ म्हणतो, निवडणूक आयोगाच्या नि:पक्षपातीपणाबद्दल शंका उपस्थित करतो तेव्हा भीती वाटते. ...
महात्मा फुले, गोपाळ कृष्ण गोखले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, नारायण गुरू आणि ई. व्ही. रामास्वामी यांनी भारतीय जीवनावर बंगालच्या समाजसुधारकांपेक्षा अधिक दीर्घ काळ प्रभाव गाजवला आहे. ...
लोकसभेच्या निवडणुका अंतिम टप्प्यात आहेत. उत्तर प्रदेशच्या जनतेला १२ मे रोजी मोठा निर्णय करायचा आहे. त्यामुळे तथाकथित धर्मनिरपेक्ष पक्षांमध्ये अस्वस्थता असणे स्वाभाविक आहे. उत्तर प्रदेशात समाजवादी.... ...
निवडणूक प्रचारातील आरोप-प्रत्यारोप फारशा गंभीरपणे घ्यायचे नसतात. राजकीय गरजांचा तो साधा विषय असतो. त्यातही निवडणुकांचा मोठा अनुभव पाठीशी असलेल्यांनी, तर त्या आरोपांचे तसे असणे समजूनच घेतले पाहिजे. ...
संपूर्ण भारतात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना आसाम प्रांतात कोकरामुगर क्षेत्रात व बक्सा जिल्ह्यात जातीय व धार्मिक कारणांमुळे पुन्हा हिंसा भडकली. या दुर्दैवी हिंसाचारात जवळ जवळ ३२ जण... ...
पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांचे सरकार २००९ च्या निवडणुकीत पाच वर्षांसाठी निवडून आले आहे. आता होत असलेल्या निवडणुकीचा निकाल दि.१६ मे रोजी लागणार असून, त्यानंतर नवे सरकार अस्तित्वात येईल. ...