भारतीय जनता पक्षासोबतची युती तोडून नितीशकुमार यांनी स्वत:च्याच पायावर कु-हाड मारून घेतली आहे. जद (यु)ने भाजपासोबत फारकत घेतली नसती, तर या युतीला बिहारमधील सर्व ४० जागा मिळू शकल्या असत्या. ...
‘अब की बार, मोदी सरकार’, ‘हर हर मोदी’ म्हणा किंवा ‘अच्छे दिन आनेवाले है’ सारे हिट झाले. हे नारे जाहिरातींमध्येच राहतात की प्रत्यक्षात उतरतात ते आता पाहायचे. ...
डॉ. मनमोहनसिंग आता पंतप्रधान पदावरून निवृत्त होत आहेत. राज्यसभेचे सदस्य म्हणून त्यांच्या अनुभवाचा लाभ यापुढेही देशाला होणार असला, तरी त्यांच्या सक्षम आर्थिक नेतृत्वाला आता मुकावे लागणार आहे. ...
पश्चिम बंगाल आणि त्रिपुरा या राज्यांतही कम्युनिस्ट सरकारे आली. आज कम्युनिस्ट केवळ त्रिपुरापुरते उरले आहेत. लोकसभेतील त्यांचे संख्याबळ सारखे कमी होत आहे. डाव्यांची पकड सुटली आहे, हे उघड आहे. ...
एक्झिट पोलचे अंदाज हा दूरचित्रवाहिन्यांच्या अंदाजांएवढाच अविश्वसनीय प्रकार असला, तरी काल जाहीर झालेले बहुतेक अंदाज भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा उल्हास वाढविणारे आहेत. ...
लोकसभेने आपल्या नेत्याची निवड केल्यानंतर राष्ट्रपतीने त्या नेत्याला देशाचा पंतप्रधान म्हणून शपथ द्यायची ऐवढीच घटनेची राष्ट्रपतींकडून माफक अपेक्षा आहे. ...
दिल्ली विद्यापीठातील प्राध्यापक जी. एल. साईबाबा याला पोलिसांनी अटक करून गडचिरोलीत आणताच त्याचे अनुयायी सूडसत्र सुरू करतील, याची कल्पना सार्यांना होती. ...
चीनचा शांततापूर्ण उदय घडवून आणायचा आहे, असे चिनी राज्यकर्ते सतत सांगत असतात. पण ते जे सांगतात, त्याच्या विपरीत त्यांचे वर्तन आहे, असे अलीकडच्या चीनच्या लष्करी हालचालींवरून दिसू लागले आहे. ...