एखाद्याच्या अंत्ययात्रेला किती लोक असतात, त्यावरून त्याची लोकमान्यता लक्षात येते, मुंडे आणि देशमुख या दोघांच्याही अंत्ययात्रांनी महाराष्ट्राचे खरे लोकनेते कोण, हे सार्यांच्या लक्षात आणून दिले. ...
नवीन सरकारचा पहिला अर्थसंकल्प लोकसभेत लवकरच सादर होणार असल्याने या उपायांकडे एक नजर टाकणे समयोचित ठरेल. कर पद्धतीत आमूलाग्र बदल व मोठ्या चलनी नोटा रद्द करणे असे थोडक्यात या उपायांचे वर्णन करता येते. ...
३ जूनला जयललिता साऊथ ब्लॉकमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींना अंगवस्त्रम् प्रदान करतील तेव्हा हे दोघेही नेते तमिळनाडू आणि गुजरातला काँग्रेसमुक्त केल्याचा आनंद साजरा करतील. ...
साहित्य संमेलनाला दर वर्षी एक दीड, दोन वा अडीच दिवसांचा गणपती अनिवार्य समजला जातो. त्यालाच संमेलनाध्यक्ष म्हटले जाते. त्याचे भाषण हा अशा ऊरुसांचा म्हणे केंद्रबिंदू मानला जातो ...
भाऊबंद आणि भाऊबंदकी या दोन्ही शब्दांच्या मागे किमान शब्दकोशात तरी काही किटाळ चिकटलेले नाही. व्यवहारात मात्र तसे नाही आणि महाराष्ट्राच्या एकूण सार्या व्यवहारात तर तसे अजिबातच नाही. ...
निवडणूक प्रचारात परस्परांवर वा जमेल तितक्यांवर सर्व प्रकारच्या पातळ्यांवर जाऊन केलेल्या व्यक्तिगत टीकेचेही, ‘युद्धात सारे क्षम्य असते’, असे सांगून सारेच सर्मथन करीत असले तरी ते काही खरे नव्हे. ...
जम्मू-काश्मीर राज्याला विशेष दर्जा बहाल करणारे राज्यघटनेतील ३७0वे कलम रद्द करण्याच्या चर्चेला प्रारंभ करण्याचे सूतोवाच करून मोदी सरकारने सत्तेवर आल्याआल्या मधमाश्यांच्या मोहोळात पहिला दगड मारला आहे. ...