मराठय़ांना 16 टक्के आरक्षण देण्याचा महाराष्ट्र सरकारने घेतलेला निर्णय विधानसभेच्या येत्या निवडणुकीवर लक्ष ठेवून घेण्यात आला आहे, हे सूर्यप्रकाशाएवढे स्पष्ट आहे. ...
गुरू एक प्रकारे फॅमिली डॉक्टर आहेत. जे मनाचा उपचार करतात. शरीर तर कधीमधी आजारी होते; परंतु मन सदैव आजारी राहते. याचे औषध गोळी नव्हे सद्गुरूची बोली होय. ...
कुशल भारत साकारण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेतील राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेचा समारोप करताना दिलेले आश्वासन जुनेच असले, तरी त्यातला जोम आणि जिद्द नवी आहे. ...
डॉ. मनमोहनसिंग यांचे सरकार जाऊन नरेंद्र मोदी यांचे सरकार केंद्रात स्थापन झाल्यामुळे राष्ट्रपतींचे आताचे अभिभाषण काहीसे वेगळे असेल असे वाटले होते; परंतु प्रत्यक्षात ते तसे झाले नाही. ...
'माझ्या या दोन पोरांना काही तरी द्या हो,’ अशी भिक्षांदेही करीत माजी खासदार, माजी मंत्री, दत्ता मेघे हे सध्या भारतीय जनता पक्षाच्या पुढार्यांचे उंबरठे झिजवत आहेत. ...
नरेंद्र मोदींचे सरकार सत्तेवर येणे आणि त्याच्या माध्यमातून संघपरिवाराने देशाचा ताबा घेणे, या घटनेचा खरा अर्थ एकट्या शरद पवारांखेरीज दुसर्या कोणत्याही राष्ट्रीय नेत्याने गंभीरपणे समजून घेतला नाही. ...
जी-७ राष्ट्रांची शिखर परिषद ब्रुसेल्स या बेल्जियमच्या राजधानीत भरली असताना वॉशिंग्टनमधून हिलरी क्लिंटन आणि मॉस्कोतून व्लादिमीर पुतीन यांच्यातील शीतयुद्धाने भडका घेतला आहे. ...
पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या मंत्र्यांचे सर्वाधिकार काढून घेऊन त्यांना सचिवांच्या पातळीवर नेऊन बसविले आहे काय,हा काँग्रेसने विचारलेला प्रश्न महत्त्वाचा व मोदींच्या कार्यपद्धतीवर प्रकाश टाकणारा आहे. ...
महाराष्ट्रातील मुसलमान संतांनी चौदाव्या-पंधराव्या शतकापासून सर्वधर्मीयांमध्ये व पंथीयांमध्ये एकात्मता प्रस्थापित करण्याचा जो प्रयत्न केला, तो अत्यंत लक्षणीय आहे ...