शरद पवार हे महाराष्ट्राचे सर्वाधिक बलाढ्य आणि निसरडे नेते आहेत. गेली ४० वर्षे त्यांनी महाराष्ट्राचे एकहाती राजकारण केले आणि सत्तेच्या खुर्चीवर कोणीही असले तरी त्यांनी तिच्यावर आपलाच वचक राखला ...
केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने इतिहासाची रंगरंगोटी करण्याचा घाट घातला आहे. दिल्ली विद्यापीठाच्या संस्कृत विभागाकडे रंगरंगोटीचे कंत्राट दिले गेले आहे ...
महाराष्ट्रामध्ये बलाढ्य काँग्रेसचे पतन झाल्यानंतर राज्यातील सत्तांतर सहज व्हायला हवे होते. पण, ते तसे झाले नाही. कारण बहुमतासाठी भाजपला २२ जागा कमी पडल्या ...
हुदहुद वादळ आलं आणि गेलं. आंध्र आणि ओडिशा यांच्या किनारपट्टीला त्यानं झोडपून काढलं, हे खरं. हे वादळ गेल्या काही वर्षांत आलेल्या वादळांइतक्या ताकदीचं नव्हतं हेही खरं. ...
पृथ्वीराज चव्हाण, नारायण राणे, अजित पवार, आर. आर. पाटील किंवा जयंत पाटील हे मंत्री आणि माणिकराव ठाकरेंसह त्यांची प्रदेश कार्यकारिणी हे सारेच एका राजकीय शिक्षेला पात्र होते ...