या स्फोटात ६० निरपराधांचा मृत्यू होऊन १०० वर लोक गंभीररीत्या जखमी झाले आहेत. मृतांमध्ये बहुसंख्य स्त्रिया व मुले असल्यामुळे या घातपाताची तीव्रता आणखी गंभीर झाली आहे. ...
काळा पैसा पुन्हा देशातील राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या रुद्रावतारामुळे मोदी सरकारला परदेशी बँकांमध्ये काळा पैसा ठेवणा-या ६२७ लोकांची नावे सादर करावी लागली ...
माणसांच्या महत्त्वाकांक्षा दडून राहणाऱ्या नसल्या, तरी राजकारण आणि त्यात राखायचा संयम यासाठी तरी त्यातल्या मोठ्या माणसांनी त्या दडवण्याची शिकस्त करायची असते. ...
पाश्चात्त्य मीडियात या पक्षाला हिंदूंचे हक्क मिळवून देणारा पक्ष म्हणून ओळखले आहे. पण, काँग्रेसवर या तऱ्हेचा ठप्पा नसल्याने हा पक्ष स्वातंत्र्यानंतर ६७ वर्षे राज्य करू शकला. ...
हरियाणा आणि महाराष्ट्र या दोन राज्यांत तर निवडणुकांचा संग्राम सुरू होण्यापूर्वीच काँग्रेसने पराभव पत्करला होता. महाराष्ट्रातील एका काँग्रेस उमेदवारानेच मला सांगितले ...