नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
सरतं वर्ष माझ्यासाठी खूप आनंदाचं, धक्कादायक गेलं असं म्हणता येईल़ कारण माझ्यावर चित्रित झालेला चित्रपट ही धक्कादायक गोष्ट होती. २०१२मध्ये समृद्धी पोरे माझ्याकडे आल्या. ...
विरोधी पक्षात असताना सत्तारूढ सरकारातील उणिवा काढणे सोपे असते. कारण त्या वेळी तुमच्यावर कोणतीही जबाबदारी नसते. सरकारने काय केले असता योग्य झाले असते, असे सांगण्याचीही त्या वेळी गरज नसते. ...
महाराष्ट्र राज्य औद्योगिक आघाडीवर प्रगतिशील आहे; ते कायम ठेवण्यात येईल, आमच्यावर विश्वास ठेवा, असे आवाहन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी कोल्हापुरात उद्योजकांच्या बैठकीत बोलताना केले. ...
सुप्रसिद्ध समाजसेवक व थोर मानवतावादी बाबा आमटे यांचे सन २०१४ हे जन्मशताब्दी वर्ष होय. त्यांनी स्थापलेल्या अनेक प्रकल्पांपैकी एक महत्त्वाचा म्हणजे ‘सोमनाथ प्रकल्प’ होय. ...
शेजाऱ्यांनाच चावावेत म्हणून स्वत:च्या घरात भरपूर साप पाळायचे़... त्यांना मोठं करायचं... यासारखा कोणताच मूर्खपणा नाही़ कारण शेजारी आहे, की आपल्याला पाळणारा मालक, असं साप बघत नाही़ ...
त्यांनी विकासाचे स्वप्न दाखवले, पण त्या स्वप्नांकडे जाणाऱ्या वाटेत गोडसेपासून धर्मांतरापर्यंतचे थांबे होते. त्यांनी भ्रष्टाचार आणि उत्तर प्रदेशातील पिता-पुत्रांच्या विरोधाचे स्वप्न दाखवले. ...
जेव्हा केव्हा शेतकऱ्यांच्या शिरावरील कर्जाचा डोंगर उतरविण्याच्या आवश्यकतेवर चर्चा सुरु होते, तेव्हा तेव्हा देशभरात आस्ती पक्ष आणि नास्ती पक्ष यांच्यात वितंडवाद सुरू होतो. ...