विनानोंदणी- विनाक्रमांकाची गाडी रस्त्यावर आणण्यापासून ते पबमध्ये अशा बाळांना दारू मिळेपर्यंत, रात्रभर पब उघडे ठेवणाऱ्या पोलिसांपासून ते चुकीचे अहवाल देणाऱ्या डॉक्टरांपर्यंत. याच संवेदनशून्य यंत्रणेने हे दोन खून केले आहेत आणि अशा मुजोर बाळांना मोकाट स ...
रईसी यांच्या अपघाती मृत्यूवरून आठवण होते, ती भारताचे पहिले ‘चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ’ बिपिन रावत यांच्या अपघाती मृत्यूची. हवामान खराब असल्यामुळे त्यांचा अपघात झाला. मात्र, मृत्यू घातपाती असावा, अशा चर्चा त्या वेळी झाल्या. रईसी यांचाही मृत्यू फक्त अपघातीच ...
परीक्षेत येणाऱ्या अपयशापेक्षा परीक्षार्थींना सर्वाधिक चिंता असते ती भरती प्रक्रिया किंवा निकाल रखडण्याची. त्यामुळे त्यांचे पुढील परीक्षांचे आणि करिअरचेही नियोजन बिघडते. एमपीएससीचे बहुतांश निकाल कायदेशीर प्रकरणे उद्भवल्याने रखडतात. याला बहुतेककरून सरक ...