नागझिरा व्याघ्र प्रकल्पात दोन वाघांचा नुकताच मृत्यू झाला. पण हे मृत्यू घातपाताचे नव्हते, तर दुसऱ्या तरुण वाघानं ‘सत्ते’साठी घेतलेले हे बळी होते! - पूर्वार्ध ...
‘मुदतबाह्य’ झाल्याने अनेक वाहने भंगारात काढावी लागतात. त्याऐवजी त्यांच्या प्रदूषण पातळीच्या आधारे हा निर्णय घ्यावयास हवा. त्याचा सर्वांनाच फायदा होईल. ...
ज्यांच्या मार्गावरून चालावे असे जगातल्या अनेकांना वाटते, त्या गांधीजींबद्दल भारतातल्या तरुणांनाच फारशी माहिती नसावी, हे दुर्दैव नव्हे तर दुसरे काय? ...