दिल्ली विधानसभेच्या निवडणुकांचे निकाल आज प्रत्येक टी.व्ही. चॅनेलच्या स्क्रीनवर झळकत असतील. ते निकाल त्यातील चमत्कारामुळे जितके महत्त्वाचे असतील तितकेच ते भाजपासाठीही महत्त्वाचे असतील ...
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत वावटळ निर्माण केल्यानंतर ‘एमआयएम’ (आॅल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादूल मुसलमीन) हा राजकीय पक्ष विदर्भात आपली पाळेमुळे रोवण्याचा प्रयत्न करीत आहे ...
स्वातंत्र्य आणि स्वैराचार यामध्ये असणाऱ्या सीमारेषेचा विसर पडला की माणूस बेभान होत जातो. त्यासाठी त्याला संयमाचा, तारतम्याचा आणि नीतिमत्तेचा बांध आवश्यक असतो ...