भांडवलशाही बदनाम होते ती उगीच नाही. कोणत्याही नैतिक मूल्यांची पर्वा न करता केली जाणारी टोकाची स्पर्धा आणि काहीही झाले तरी जिंकण्याची इर्षा हे भांडवलशाहीचे एक व्यवच्छेदक लक्षण मानले जाते ...
सरकार कसे चालवायचे याचा अनुभव नसलेले लोक सध्या महाराष्ट्रात सत्तेत आहेत. १५ वर्षे हे लोक विरोधी पक्षात होते. अनेक मुद्द्यांवरील त्यांची आजची भूमिका बघता, ते विरोधी पक्षातदेखील जबाबदारीने वागत ...
कठोर पाऊल उचलण्याचा निर्णय घेत राज्य परिवहन आयुक्त महेश झगडे यांनी दलालांना सळो की पळो केले. आरटीओ दलालमुक्त केले. कायदा ३६0 डिग्रीत राबविणे महत्त्वाचे आहे. ...
दहा वर्षांत एकूण ९९ रेल्वेमार्ग जाहीर करण्यात आले. पैकी केवळ एकच पूर्ण झाला. अनेक मार्ग ३०-४० वर्षे जुने आहेत. रेल्वेच्या अनेक योजना पाच वर्षेही पूर्ण होणार नाहीत अशा आहेत. ...
ज्या दिवशी आम आदमी पक्षाने दिल्ली विधानसभेची निवडणूक जिंकली त्या दिवशी मी पाकिस्तानी नाटककार शहीद नदीम यांच्या ‘दारा’ या नाटकाने प्रभावित झालो होतो. ...
जितन मांझी या उपटसुंभ पुढाऱ्याने त्याच्या हाती विश्वासाने सोपविलेली राज्याची सत्ता पळवून नेण्याचा केलेला प्रयत्न जनता दल (यू)च्या निष्ठावान सभासदांनी व नेत्यांनी हाणून पाडला आहे ...