केवळ सुनावणी होत नसल्याने किंवा जामीन द्यायला कोणी येत नसल्याने तुरूंगात खितपत पडलेले कच्चे कैदी असोत, की न्यायालयात गुन्हा सिद्ध झाल्यानंतर कारावास भोगणारे अपराधी असोत, अजूनही भयंकर जातीभेदाचा सामना करत आहेत. ...
कामाचा ताण सहन न होऊन थेट आत्महत्येचं टोक गाठणाऱ्या तरुण स्त्री-पुरुषांच्या कहाण्या अलीकडे सातत्याने बातम्यांमध्ये झळकतात. नेमकं काय चुकतं आहे? ...
केले असतील मिथुनने ‘बी ग्रेड’ सिनेमे; पण ‘पब्लिक’त्याच्यासाठी पागल होती. बुद्धिजीवींनी नाकं मुरडली, तरी ‘फाळके पुरस्कारा’वर त्याचाही हक्क आहेच! ...
अभिजात भाषा ठरवण्यासाठी प्रामुख्याने चार निकष लावले जातात. त्या भाषेचे वय सांगणारे दस्तऐवज सादर करावे लागतात. ...
‘तपास संस्था घाईने लोकांना तुरुंगात धाडत असल्याबाबत’चे ताशेरे न्यायालयेच ओढत असताना ‘इंडिया आघाडी’तील मुख्यमंत्र्यांचे ‘ठरले’ आहे! ...
निवडणुकीच्या परीक्षेचा पेपर आजतरी महाविकास आघाडीपेक्षा महायुतीला अवघड दिसतो आहे. आता शेवटच्या महिनाभरात काय होते, ते पाहायचे! ...
इराण-इस्रायल संघर्षाचे पडसाद अमेरिकेतील निवडणुकीत उमटत आहेत. हे पाहून प्रश्न पडतो की, असे पडसाद हा युद्धाचा परिणाम आहे की पडद्यामागील खरे कारण? ...
नागझिरा प्रकल्पातील वाचलेला वाघ नव्या ‘राजा’ला आव्हान देईल, की क्षेत्र सोडून जाईल? माद्या ‘खोटे मिलन’ करून पिलांना वाचवू शकतील? - उत्तरार्ध ...
नवरात्रीचे नऊ दिवस हे देवत्वाशी आंतरिक संबंध जोडण्याचे दिवस आहेत. हे दिवस आणि रात्रींमध्ये अवधान ठेवा तसेच या काळात ‘स्वतःबरोबर’ही राहा! ...
हरयाणात किसान, जवान, पहिलवान या तिघांनी मिळून निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच भाजपला पिछाडीस ढकलले होते... तो विरोध तीव्र झाला आहे! ...