‘ते’ नरेंद्र दाभोलकर यांच्यासाठी आले, त्यांचा खून केला तरीही आम्ही शांत राहिलो,कारण आम्ही अंनिस कार्यकर्ते नव्हतो. काल ते कॉम्रेड पानसरे यांच्यासाठी आले, त्यांचा खून केला. ...
राष्ट्रपतींचे अभिभाषण संपताच संसदेच्या पटलावर सरकारने तब्बल अर्धा डझन अध्यादेश मान्यतेसाठी सादर केले. अध्यादेश म्हणजे संसदेच्या संमतीवाचून राष्ट्रपतींच्या सहीने जारी झालेला कायदा ...
दिल्ली म्हणजे भारत नव्हे, आणि केवळ एका शहराचे राज्य असलेल्या दिल्लीतील विधानसभेच्या ७० जागांची तुलना राष्ट्रीय स्तरावरील भाजपाच्या विजयाशी करणे अतार्किक होय ...
जीव पाणी पाणी करणे, तोंडचे पाणी पळविणे, पाण्यात पाहणे, पाणी जोखणे या साऱ्या वाक्प्रचारांची प्रचिती सध्या औरंगाबादकरांना येत आहे. उन्हाळा सुरू झाला; ...
खान्देशकन्या बहिणाबाई चौधरी यांच्या ‘मन’ या प्रसिद्ध कवितेतील हे कडवे आहे. बहिणाबार्इंचे शिक्षण वारकरी विद्यापीठात आणि मंदिराच्या पाठशाळेत झाल्यामुळे ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्यासोबत ‘व्हॅलेन्टाईन डे’ साजरा केला. मोदी-पवारांच्या या भेटीमुळे एकीकडे शिवसेना अस्वस्थ आहे ...
आज संगणक युगात बदलत्या वास्तवाची चाहूल घेण्याची क्षमता असलेलं मन हवं आहे. कठोर परिश्रम, दृढ आत्मविश्वास, प्रबळ इच्छाशक्ती, सकारात्मक दृष्टिकोन, योग्य नियोजन ...