जवान शहीद व्हावेत आणि हतबल होऊन या नरसंहाराकडे बघत बसण्यापेक्षा प्रशासनाला काहीही करता येऊ नये, यात केवळ प्रशासनाचाच नव्हे, तर माणुसकीचाही पराभव आहे. ...
एखाद्या कथेतील नायकाच्या वाट्याला आलेली उपेक्षा, अवहेलना, त्याचा संघर्ष मांडणाऱ्या लेखकाच्याही वाट्याला यावेत, हा जसा मराठी साहित्यातील दुर्दैवी योगायोग आहे, ...
कायद्यासारखा अवघड मुद्दा ते हाती घेतील असे संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशवापूर्वी कुणालाच वाटत नव्हते. सुरुवातीला राज्यसभेतील सगळे विरोधक या कायद्याच्या विरोधात होते पण आता परिस्थिती बदलली आहे. ...
कोणत्याही समाजाविषयी द्वेष पसरवणारे वा दोन जमातीत भांडणे लावणारे भाषण वा लिखाण न करण्याचे बंधन राज्यघटनेतील भाषण स्वातंत्र्याच्या अधिकारानेच नागरिकांवर लादले आहे. ...
डॉ. मनमोहनसिंग यांच्या सरकारला आणि विशेषत: त्या सरकारने सादर केलेल्या प्रत्येक अर्थसंकल्पानंतर झालेल्या चर्चेअंती मागे घेतलेल्या काही तरतुदींबाबत भाष्य करताना, ...
भविष्यातील घटनांबद्दल केली गेलेली काही भाकिते आपल्या आयुष्यातच खरी ठरणे हे आपल्याला नेहमीच विस्मयकारी वाटते. यादृष्टीने टॉफलर्स-अल्विन आणि हेईदी या ...