भारतीय रेल्वे ही देशाची ‘प्राणनाडी’ आहे असे आपण एकेकाळी अभिमानाने सांगत होतो. आज मात्र रेल्वेने आपण त्रासलो आहोत. यापूर्वीच्या प्रत्येक रेल्वे मंत्र्याने रेल्वेला स्वत:ची जहागिरी ...
जळगाव जिल्ह्यातील फैजपूर येथील मधुकर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत भाजपाचे आमदार आणि कारखान्याचे चेअरमन हरिभाऊ जावळे यांच्या पॅनलचा सपाटून झालेला ...
काय अद्भुत राजकीय दृश्य आहे हे ! देशातील सर्वच राजकीय पक्षांना गरीब शेतकऱ्यांचा किती कैवार आहे आणि आपण इतरांपेक्षा गरीब शेतक-यांसाठी कसं जास्त काही करू शकतो, ...
दक्षिण महाराष्ट्राच्या विकास प्रक्रियेत पंचगंगा नदी खोऱ्याची भूमिका खूप महत्त्वाची झाली आहे. पाच उपनद्यांपासून तयार झालेली (उगम न पावलेली) पंचगंगा नदी ...
औरंगाबाद महानगरपालिकेसाठी आज मतदान आहे. प्रचाराच्या काळात आश्वासनांची खैरात करीत सर्वच पक्षांनी पुढील पाच वर्षांत हे शहर स्वर्गासारखे सुंदर करण्याची ...